Bangladesh:बांगलादेशात हिंसाचारात 91 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर कर्फ्यू जाहीर

[ad_1] बांगलादेशात आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारने रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून संपूर्ण बांगलादेशात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. बांगलादेशातील ताज्या हिंसाचारात 91 जणांचा मृत्यू झाला. आंदोलक विद्यार्थी सातत्याने पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. एका अहवालानुसार, फेणीमध्ये झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे याशिवाय सिराजगंजमध्ये चार, मुन्शीगंजमध्ये तीन,…

Read More

IND vs SL: भारताचा दुसऱ्या वनडेत ऑलआऊट करत श्रीलंकेने 32 धावांनी विजय मिळवला

[ad_1] भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी कोलंबोमध्ये खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 9 गडी गमावून 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 42.2 षटकांत केवळ 208 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. श्रीलंकेने हा सामना 32 धावांनी जिंकून मालिकेत 0-1…

Read More

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०४/०८/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून या योजनेच्या माहितीची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात आली . यावेळी आमदार समाधान आवताडे, मनीषा आव्हाळे, अधीक्षक अभियंता बगाडे, कार्यकारी अभियंता…

Read More

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद व पालखीची नगर प्रदक्षिणा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/०८/२०२४- श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा आषाढ वद्य त्रयोदशी शुक्रवार दि.2 ऑगस्ट रोजी किर्तन, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद वाटप व अमावस्ये दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा काढून साजरा करण्यात…

Read More

पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज

पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४- उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकडच्या लोकांनी सतर्क राहावे म्हणून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. आज दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे,…

Read More

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४ – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे काल सायंकाळी सात वाजता सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत दिलीप धोत्रे यांनी केले. राज ठाकरे यांचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर जिल्ह्याच्या बॉर्डर वरती भीमानगर पासून टेंभुर्णी माढा मोडनिंब मोहोळ लांबोटी पाकणी सोलापूर शहर असे…

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील…

Read More

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४-भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक 4 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 10 वाजता 86 % टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा…

Read More

साप्ताहिक राशीफल 05 ते 11 ऑगस्ट 2024

[ad_1] मेष : प्रकृतीच्या तक्रारींकडेही लक्ष ठेवावे लागेल. नियोजनबद्धतेने प्रगती करता येईल. कोणत्याही कामाचा दबाव न घेता ते काम तुम्ही हसत खेळत पार पाडाल. सभोवतालची परिस्थिती खूप आशादायक वाटेल. पण प्रत्यक्षात मात्र तुमची दगदग, धावपळ कमी होणार नाही. तुम्हाला करीयर, नोकरी व्यवसाय अथवा व्यक्तिगत जीवनात बरेच वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. कोणतीही महत्त्वाकांक्षा न बाळगता…

Read More

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, कार ट्रकला धडकली; चार जणांचा मृत्यू

[ad_1] राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. येथे ऋषिकेशहून परतणाऱ्या एका कुटुंबाची कार दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रकला धडकली. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने त्याला एक किलोमीटरपर्यंत खेचले. त्यानंतर पाठीमागून येणारा ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन कारला धडकला. अपघातानंतरही ट्रकचालकाने कार सुमारे एक किलोमीटरपर्यंत ओढून नेली. यानंतर    हा…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓