पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदार संघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :…

Read More

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला. महावितरणचे सह व्यवस्थापक राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक…

Read More

मंजूर २९ लाख रकमेमधून भोसे पाणी पुरवठा योजना करणार दुरूस्ती

भोसे पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई आराखड्यामधून 29 लाख मंजूर – समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज: तालुक्यातील 39 गावाची तहान भागवणार्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती साठी टंचाई आराखड्यामधून 29 लाख 49 हजार 792 रुपये मंजूर केल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात दक्षिण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यामुळे आ.समाधान आवताडे यांनी जोगेश्वरी मंगल…

Read More

सिने अभिनेता गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश

सिने अभिनेता गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –सिने अभिनेता गोविंदा यांनी शिवसेना पक्षात आज प्रवेश केला. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे,सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे,खासदार मिलिंद देवरा,आमदार संजय शिरसाठ,भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.

Read More

संशोधन,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर

संशोधन,क्रीडा व क्षेत्रातील अग्रेसर महाविद्यालये विद्यापीठांचा दर्जा वाढवतात- कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– गुरुशिवाय आयुष्याला आकार नाही.गुरुची भूमिका ही शिष्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेला विकास आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.चांगल्या महाविद्यालयांमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो.संशोधन,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी महाविद्यालये विद्यापीठांचा नावलौकिक वाढवत असतात.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

Read More

सोलापूरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त

सोलापूर शहरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०३/२०२४ –सोलापूर शहरात गांजा या अंमली पदार्थांचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोसई अल्फाज शेख यांना दि.२६/०३/२०२४ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,अजित सुखदेव जगताप, सध्या स्वराज विहार, सोलापूर येथे राहत असुन तो तेथील घरातुन तसेच त्याचे…

Read More

भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्टासाठी देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस

भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्टासाठी देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक दुवे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस मुंबई,दि.२७ : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक…

Read More

सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीसाठी मिलिंद शहा दाम्पत्याचा मोठा हातभार

गोपाळ रावसाहेब भोसले यांनी डॉ राजेंद्र शहा यांच्या स्मरणार्थ सिमेंटची पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून दिली सरकोली/ ज्ञानप्रवाह न्यूज – सरकोली ता.पंढरपूर येथील पर्यटन स्थळ निर्मिती मध्ये वृक्षारोपणास पाणीपुरवठा करण्यासाठी सरकोलीचे शेतकरी मिलिंद शहा यांनी डॉ राजेंद्र शहा व डॉ स्नेहल शहा यांच्या स्मरणार्थ डॉ स्नेहराज शहा पाणीपुरवठा योजना पाईपलाईन साठी यापूर्वी 35 हजार रुपये दिले…

Read More

आम्ही विरोध केल्यामुळे त्यांनी आम्हाला महायुतीत ठेवायचं किंवा नाही ठेवायचा हा त्यांचा प्रश्न – आमदार बच्चू कडू

भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर अमरावती – भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून देशातील विविध राज्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील फक्त एका जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली. खासदार नवनीत राणा देशभरात भाजपकडून यादी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली…

Read More

निवडणूक कालावधीत प्रसारित होणाऱ्या पेडन्यूज वर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष राहणार

निवडणूक कालावधीत प्रसारित होणाऱ्या पेडन्यूजवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (MCMC एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष राहणार चंद्रपूर दि. २६ : मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. ही व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓