भारतीय सैन्याला विजयासाठी पंढरपूरमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दुवा अदा

भारतीय सैन्याला विजयासाठी पंढरपूरमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दुवा अदा भारतीय सैन्याला विजयासाठी पंढरपूरमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने दुवा (प्रार्थना) अदा करण्यात आली… पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०५/२०२५- सुरु असलेल्या भारत पाकिस्तान युध्दामध्ये पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा येथे भारतीय सैन्याला यश मिळावं तसेच पहलगाम येथे निष्पाप बळी गेलेले जे बांधव आहेत त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी तसेच पाकिस्तानने केलेल्या…

Read More

भारत आता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले स्थान प्रस्थापित करतोय

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक भारत आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले स्थान प्रस्थापित करतोय मुंबई,दि.८ मे २०२५ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही…

Read More

अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी विशेष लेख – ०३मे २०२५ अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व वर्गातील लोकांच्या विकासा बरोबरच अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात राहता यावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन…

Read More

१०० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग

१०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे रायगड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबविलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती…

Read More

WAVES 2025 मध्ये म्हणाले मुकेश अंबानी, पुढील दशकात भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग १०० अब्ज डॉलर्सचा होईल

[ad_1] • या उद्योगामुळे लाखो नोकऱ्या निर्माण होतील – मुकेश अंबानी • मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एक आघाडीचा डिजिटल राष्ट्र बनला आहे – मुकेश अंबानी • मुकेश अंबानी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि देश पंतप्रधानांसोबत असल्याचे सांगितले.   मुंबई- रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा असा विश्वास आहे की भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील…

Read More

मदर डेअरीचे दूध महागले, प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ

[ad_1] दिल्ली-एनसीआरमधील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या मदर डेअरीने खरेदी खर्च वाढल्याचे कारण देत दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, किंमत सुधारणा 30 एप्रिल 2025 पासून संपूर्ण बाजारपेठेत लागू होईल. ALSO READ: १ मे पासून ATM चे नियम बदलत आहेत, पैसे काढण्यापासून ते बॅलन्स तपासण्यापर्यंत, या…

Read More

१ मे पासून ATM चे नियम बदलत आहेत, पैसे काढण्यापासून ते बॅलन्स तपासण्यापर्यंत, या गोष्टी महागणार…

[ad_1] १ मे पासून बँक ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्यानंतर एटीएम वापरणे महाग होऊ शकते. हो, काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली होती. जे आता १ एप्रिल २०२५ पासून लागू होत आहेत. जर तुम्ही देखील एटीएममधून पैसे काढत असाल, पैसे जमा करत असाल किंवा बॅलन्स तपासत…

Read More

अक्षय्य तृतीयेच्या आधी सोने झाले स्वस्त

[ad_1] अक्षय्य तृतीयेच्या आधी सोने आणि चांदी स्वस्त झाली. अलीकडेच सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या पुढे गेला. पण आज किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. ALSO READ: 'सरकार शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने काम करत आहे', पंतप्रधान मोदी युवा संमेलनात म्हणाले मिळालेल्या माहितीनुसार अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यावर्षी अक्षय्य…

Read More

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२८ एप्रील २०२५ : भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे. थोरियम इंधनाच्या वापराबद्दलही संशोधन सुरू आहे. सौर पॅनेल आणि टर्बाइन…

Read More

नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ. समाधान आवताडे

नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ.समाधान आवताडे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५ – मंगळवेढा पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पावसाळ्यात अखंडीत राहावा यासाठी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावित तसेच नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने सुरू असल्याने सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी…

Read More
Back To Top