चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ.नीलम गोऱ्हे

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी व मूल्यमापनाच्या अनुषंगाने सामाजिक संस्थाचे ४ गट स्थापन करणार- डॉ. नीलम गोऱ्हे पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या ४१ व्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये राज्यातील महिलांची कार्यशाळा महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सभागृहामध्ये पार पडली.यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक महिला संघटनेच्या…

Read More

उजनी उजव्या कालव्यात उद्यापासून पाणी सुटणार – आ.समाधान आवताडे

उजनी उजव्या कालव्यात उद्यापासून पाणी सुटणार – आ.समाधान आवताडे उजनी कालवा सल्लागार समितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०१/२०२५ –उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने जादा पाणी नदीद्वारे व कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे.हे पाणी मंगळवेढा तालुक्यातील गावांना उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील गावांना सोडण्याची मागणी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

Read More

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत आ.अभिजीत पाटील यांनी केल्या या मागण्या

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि०३/०२/२०२५- आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीस माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील,आमदार समाधान आवताडे, आमदार नारायण पाटील,खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी विविध विषयांच्या…

Read More

मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे

मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना महाराष्ट्रात,देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : – महिलांचे अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत आणि याची स्थापना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी त्याकाळी केली. संयुक्त राष्ट्रसंघ…

Read More

पंढरपूर श्रमिकच्या अध्यक्ष पदी अभिराज उबाळे तर कार्याध्यक्षपदी संतोष कुलकर्णी

पंढरपूर श्रमिकच्या अध्यक्षपदी अभिराज उबाळे तर कार्याध्यक्षपदी संतोष कुलकर्णी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लोकशाही वृत्तवाहिनी प्रतिनिधी अभिराज उबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्ताने पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाची बैठक पार पडली यावेळी अभिराज उबाळे यांच्या सह विविध निवडी करण्यात आल्या. यामध्ये कार्याध्यक्षपदी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी,…

Read More

पंढरपूरचे डॉ शीतल शहा कुरेश कॉन्फरन्सकडून सन्मानित

पंढरपूरचे डॉ शीतल शहा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत कुरेश कॉन्फरन्सकडून डॉ शीतल शहा यांचा सत्कार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत झालेले पंढरपूरचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा यांचा कुरेश कॉन्फरन्सच्यावतीने पंढरपूर येथे हृद्य सत्कार करणेत आला . गेली ४ दशके पंढरपूर सारख्या निमशहरी, बालरुग्णांची अखंडीत, अविरत, निष्ठापूर्वक, श्रध्दा आणि ध्येयाने सेवा बजावणारे…

Read More

भिमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन व 200 कोटी निधीची तरतुद करा- केंद्रीय राज्यमंत्री आठवले

भिमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन आणि 200 कोटी निधीची तरतुद करावी- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले मुंबई/पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता दि.1जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते.यामुळे त्या स्मारक सभोवतालची 200 एकर ज़मिन ऐतिहासिक शौर्यस्तंभाच्या स्मारकासाठी…

Read More

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ

शिर्डी येथील महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि :०२/०१/२०२५- मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.त्या अनुषंगाने…

Read More

कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रालय सुरक्षेचा आढावा मुंबई,दि.2 : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात.त्यामुळे मंत्रालया मध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते.परिणामी मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो.मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा पण…

Read More

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.०२/०१/२०२५- राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला….

Read More
Back To Top