शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर भारतीय संघातर्फे रक्षाबंधनानिमित्त स्त्रीशक्ती सन्मान सोहळा मुंबई दि.१७ : शासनाने ज्या ज्या योजना जाहीर केल्या त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे.आजच पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत एक कोटी पेक्षा अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले…

Read More

कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आदित्य रणजीत भोसले, उपाध्यक्षपदी सुहास शिंदे

कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आदित्य रणजीत भोसले, उपाध्यक्षपदी सुहास शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरातील नावाजलेले कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळ असून या मंडळाच्या अध्यक्षपदाची व कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम पार पडला. कर्नल भोसले चौक गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आदित्य रणजीत भोसले, उपाध्यक्षपदी सुहास शिंदे, यश पवार, सचिव पदी युवराज भोसले ,खजिनदारपदी…

Read More

उदयपूरची घटना देशातील वाढत्या परस्पर द्वेषाचा बळी

उदयपूरची घटना देशातील वाढत्या परस्पर द्वेषाचा बळी शाळांमधील शिक्षण व्यवस्था संपत चालली आहे, द्वेषाचे धडे दिले जात असल्याचे या घटनेवरून दिसून येते – संयुक्त पालक संघ जयपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,17 ऑगस्ट 2024 – उदयपूर हे राजस्थानचे एक सुंदर शहर आहे जे केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नाही तर कला, संस्कृती आणि परस्पर बंधुभावासाठी देखील ओळखले जाते. ही वीरांच्या…

Read More

९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे – सुराज्य अभियानाची राज्यपालांकडे मागणी

९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे – सुराज्य अभियानाची राज्यपालांकडे मागणी उर्दू भाषेसाठी ३२ कोटी,मात्र संस्कृतची उपेक्षा का ? दि.१७.८.२०२४ ज्ञानप्रवाह न्यूज – वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही.वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने स्वखर्चाने हे पुरस्कार प्रदान केले.यासाठी खर्च केलेली १८ लाख…

Read More

रामगिरी हे भाजपने पोसलेले संत, विजय वडेट्टीवार यांनी घेतली खरडपट्टी

[ad_1] रामगिरी महाराजांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील काही शहरातील वातावरण संवेदनशील बनले आहे. नाशिक, धुळे, संभाजीनगर, अहमदनगर, वैजापूर येथे तणाव निर्माण झाला आहे. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रामगिरी महाराज आणि भाजप या दोघांनाही चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, हे रामगिरी महाराज, संत कुठे आहेत? भाजपने पोसलेले ते संत आहेत. ते म्हणाले की,…

Read More

आपल्या घराला वाईट शक्तिपासून वाचवण्यासाठी मागील भागाच्या भिंतीवर लावा या वस्तु

[ad_1] घरात जर नेहमी कलह-क्लेश होत असेल तर याचे कारण आहे घरात असलेली नकारात्मक शक्ति असेल? यामुळे आपल्याला जीवनात रोज समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही या समस्येने पीडित असाल तर आज जाणून घेवूया या माहितीतून आपल्या घराला वाईट शक्तिपासून कसे वचावावे. वास्तुशास्त्रनुसार घराचा प्रत्येक कोपरा महत्वाचा असतो. मग तो घराचा पुढचा भाग असुद्या किंवा…

Read More

स्वातंत्र्यदिनी माणदेशी कडून अहिंसा पतसंस्थेचा सन्मान

स्वातंत्र्यदिनी माणदेशी कडून अहिंसा पतसंस्थेचा सन्मान म्हसवड/ ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व सेवाभावी कार्याबद्दल नुकतेच हैद्राबाद येथे अहिंसा पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांचे हस्ते देण्यात आला होता.अहिंसा पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माणदेशी महिला बँक व…

Read More

स्वातंत्र दिनी निशिगंधा बँकेच्यावतीने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम

स्वातंत्र दिनानिमित्त निशिगंधा बँकेच्या वतीने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०८/२०२४:- १५ ऑगस्ट भारताचा ७८ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त येथील निशिगंधा बँकेतर्फे देशभक्ती पर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लकी कराओके चे रफिक शेख व त्यांचे सहकलाकारांनी आपल्या भारदस्त आवाजात देशभक्ती पर गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध…

Read More

साप्ताहिक राशीफल 19 ते 25 ऑगस्ट 2024

[ad_1] मेष : तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन येत राहणार आहे. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता…

Read More

मेरठ मध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपीला अटक

[ad_1] मेरठमधील सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील हाट बाजारमध्ये एका तरुणाने घराबाहेर झोपलेल्या दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. मुलीला घेऊन जात असल्याचे पाहून तिचे कुटुंबीयांनी पाठलाग केल्यावर आरोपींनी तिला नाल्यात फेकून दिले. लोकांनी मुलीला बाहेर काढले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबा सोबत झोपलेल्या एका 2 वर्षाच्या…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓