केरळमध्ये निपाह विषाणूची लागण झालेल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू

[ad_1] केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 वर्षीय मुलाचा रविवारी एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो व्हेंटिलेटरवर होता. यानंतर सरकारने अलर्ट जारी केला आहे. अल्पवयीन मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी केरळने पुणे एनआयव्हीकडून ऑस्ट्रेलियातून खरेदी केलेल्या मोनोक्लोनल अँटीबॉडीजची मागणी केली आहे.    केरळच्या आरोग्य मंत्री यांनी सांगितले की, निपाह व्हायरसवर खासगी…

Read More

पुण्यात रोड रेजची घटना महिलेची मारहाण, आरोपीला अटक

[ad_1] पुण्यात रोडरेजची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेने एका वृद्ध व्यक्तीच्या कारला ओव्हरटेक न करू दिल्यामुळे व्यक्तीने तिच्या नाकावर ठोसा मारला आणि तिचे केस ओढले.  पुण्यातील पाषाण-बाणेर लिंकरोड वर ही घटना घडली असून या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्वप्नील केकरे असे या आरोपीचे नाव आहे.  सदर घटना पाषाण-बाणेर मार्गावर घडली…

Read More

आषाढीचे यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पत्रकारांकडून सत्कार

आषाढीचे यशस्वी नियोजन करणाऱ्या प्रशासनाचा पत्रकारांकडून सत्कार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०७/२०२४- यंदा पंढरपूर येथे विक्रमी भरलेल्या आषाढी यात्रेचे काटेकोरपणे नियोजन करणाऱ्या जिल्ह्यातील प्रशासनाचा पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पंढरीची आषाढी वारी ही वारकऱ्यांसाठी मोठी अध्यात्मिक पर्वणी असली तरी प्रशासनासाठी मात्र एक मोठे आव्हान असते. राज्यभरातून येणाऱ्या पालख्या,विविध राज्यातून येणारे लाखो भाविक…

Read More

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.21- गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून मुख्यमंत्री सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण मुंबई,दि.२०/०७/२०२४- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर -२ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,आमदार आशिष शेलार,पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,झी समूहाचे पुनीत गोएंका,ज्येष्ठ अभिनेते…

Read More

मनोज जरांगे पाटीलांचे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरु

[ad_1] मराठा आरक्षणाला लढा देणार मनोज जरांगे पाटील शनिवारपासून पुन्हा बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहे. सगेसोयरेंसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करत आहे.  मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने मनोज जरांगे हे आक्रमक आहे.  शनिवारी सकाळी 10 वाजे पासून ते अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांनी उपोषणापूर्वी शांतता रॅली काढली. …

Read More

केदारनाथ पदयात्रा मार्गावर दरड कोसळून भीषण अपघात,तीन प्रवाशांचा मृत्यू; पाच जखमी

[ad_1] गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर रविवारी सकाळी मोठा अपघात झाला. चिरबासाजवळील टेकडीवरून अचानक मोठ्या प्रमाणात दगड कोसळली.या मध्ये यात्रेला जाणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन प्रवासी महाराष्ट्रातील तर इतर स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी गरिकुंड रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7.30 वाजता घडल्याचे…

Read More

बांगलादेश आरक्षणविरोधी आंदोलनात हिंसाचारात आणखी 10 जणांचा मृत्यू

[ad_1] बांगलादेशात आरक्षणाच्या विरोधातून सुरू असलेल्या आंदोलनात प्रचंड हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर देशात शुक्रवारी मध्यरात्रीपासून कर्फ्यू लागू करण्यात आला. लष्करालाही पाचारण करण्यात आलं. तरीही शनिवारी हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 91 जण जखमी झाले आहेत.   देशातील हिंसाचारात मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा हा किमान 110 वर पोहोचला असल्याची माहिती आहे.   कर्फ्यू लागू केल्यानंतरही…

Read More

लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू

[ad_1] रितिका हुड्डा हिला कदाचित ऑलिम्पिकपर्यंत पोहोचताही आलं नसतं.पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाच महिला कुस्तीपटूंमध्ये तिचा समावेश आहे.राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धांमध्ये वारंवार पराभवाचा सामना कराला लागल्यानंतर रितिकाचा आत्मविश्वास पुरता डळमळीत झाला होता.   पण ढासळत चाललेल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तिला प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये भाग घेणं गरजेचं होतं. पण त्यावेळी भारतात कुस्ती स्पर्धा किंवा सराव थांबलेला…

Read More

बांगलादेशातून घरी परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथे काय अनुभव आला?

[ad_1] बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरक्षण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे तिथे शिकण्यासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी आता मायदेशी परतत आहेत.   भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, आतापर्यंत 700 हून अधिक विद्यार्थ्यांना भारत परत आणण्यात आलं आहे. बांगलादेशात अडकलेल्या आणखी भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार बांगलादेशच्या अधिकाऱ्यांबरोबर काम करतं आहे. बांगलादेशात राहणारे अनेक भारतीय…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓