उद्धव ठाकरेंची अमित शहांना अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशंज म्हणत टीका

[ad_1] भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. बालवाडीत त्यांची सभा होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्त्व सोडले आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे गटाची सभा झाली त्यात उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीकास्त्र सोडले ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी अहमदशहा अब्दालीचे राजकीय…

Read More

नाशिकात किरकोळ वादांनंतर लोखण्डी रॉड ने तरुणाला बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू

[ad_1] नाशिकात किरकोळ वादानंतर एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची लोखंडी रॉड ने मारहाण करत तरुणाची हत्या केल्याची हृदयद्रावक हत्या केल्याची घटना घडली आहे. भररस्त्यावर हा प्रकार घडला. या वेळी अनेक जण उपस्थित होते. कोणीही मारेखोर तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तिथून पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.  सदर घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. नाशिकरोडच्या…

Read More

Rohit Sharma :रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनला

[ad_1] रोहित शर्माने आज श्रीलंकेविरुद्ध आणखी एक नवा विक्रम रचला. T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माचा हा पहिलाच सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळताना रोहित शर्माने असा विक्रम रचला आहे. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्मा आता सर्वाधिक…

Read More

ईमान खलिफच्या दोन पंचमुळे बॉक्सिंग रिंगबाहेर सुरू झाली जेंडर 'फाइट'

[ad_1] पॅरिस ऑलिंपिक मध्ये महिला बॉक्सिंग सामन्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.अल्जेरियाची महिला बॉक्सर ईमान खलीफ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याचं झालं असं की पॅरिस ऑलिंपिकमध्ये अल्जीरिया च्या ईमान खलीफचा इटलीच्या अँजेला करिनी या बॉक्सर बरोबर सामना होता.   मात्र ईमान खलीफ विरुद्धचा सामना सुरू झाल्यानंतर अँजेला करिनीनं फक्त 46 सेकंदातच त्यातून माघार घेतली. तिने…

Read More

मनू भाकरची हॅटट्रिक थोडक्यात हुकली, 25 मीटर पिस्टल नेमबाजीत चौथ्या स्थानी

[ad_1] भारताची नेमबाज मनू भाकरचं एकाच ऑलिंपिकमध्ये पदकांची हॅटट्रिक साजरी करण्याचं स्वप्न थोडक्यात भंगलं.मनू आज पॅरिस ऑलिंपिकमध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये खेळली. मनूनं यंदा याआधी 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीमध्ये मनूनं वैयक्तिक आणि मिश्र सांघिक अशी दोन पदकं कमावली आहेत. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिलीच खेळाडू आहे. अवघ्या 22 वर्षांच्या…

Read More

अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते, सचिन वाझे यांच्या आरोपीवरून राजकारण तापले

[ad_1] facebook Maharashtra Political Crisis: मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाझे म्हणाले की, देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घेत असत. वाझे यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, राज्याच्या…

Read More

Manu Bhaker: मनू भाकर ने अंतिम फेरीत चौथे स्थान पटकावले, पदक हुकले

[ad_1] भारताची स्टार नेमबाज मनू भाकरचे पदक हुकले आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत एकूण 10 शॉट्स मारण्यात येणार होते. एका मालिकेत एकूण पाच शॉट्स होते. तीन मालिकांनंतर एलिमिनेशनची फेरी सुरू झाली.    मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात पदक मिळवण्याचे ध्येय ठेवत होती….

Read More

पालघर येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलिंडरचा ट्रक उलटून अपघात

[ad_1] पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला त्यात ट्रकने पेट घेतल्याने गोंधळ उडाला. या अपघातात सिलिंडर रस्त्यावर पडले आणि काहींचा स्फोट झाला.    अपघाताची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. काही…

Read More

मुंबई : गोरेगांवमध्ये सेल्समन ने पत्नीची हत्या केल्यानंतर बिल्डिंगवरून उडी घेत केली आत्महत्या

[ad_1] पश्चिमी मुंबईच्या गोरेगांव मध्ये 57 वर्षीय एका सेल्समन ने आपल्या फिजियोथेरेपिस्ट पत्नीची हत्या केली आहे. व नंतर स्वतः बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केली आहे.    पश्चिमी मुंबईच्या गोरेगांव मध्ये 57 वर्षीय एका सेल्समन ने आपल्या फिजियोथेरेपिस्ट पत्नीची हत्या केली आहे. व नंतर स्वतः बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जवाहर…

Read More

राहूची अशुभ दृष्टी टाळण्यासाठी टॉयलेटमध्ये ठेवा या 3 गोष्टी

[ad_1] वैदिक ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी राहूला पापी ग्रह मानले जाते. जो अडथळे, विचलन, आळस आणि गरिबीसाठी जबाबदार ग्रह आहे. कुंडलीत राहूच्या कमजोरीमुळे व्यक्तीच्या मनात चुकीचे विचार येऊ लागतात. राहूच्या अशुभ दृष्टीमुळे व्यक्ती इच्छा नसतानाही चुकीच्या सवयी लावू लागते. वाईट दृष्टीमुळे एखाद्याला आर्थिक समस्या, रोग आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कुंडलीत राहूची स्थिती…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓