पोलिसांनी कारवाई करत मुंबईतील सिमेंट कंपनीवर छापा टाकला, ४ किलो ड्रग्ज जप्त

[ad_1] Mumbai News: पोलिसांनी कारवाई करत मुंबईतील एका सिमेंट कंपनीवर छापा टाकला. पोलिसांनी कारखान्यातून ४ किलो ड्रग्ज जप्त केले, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. ALSO READ: बोलेरो आणि ट्रकची जोरदार टक्कर, भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबईतील एमडी ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांनी छापा…

Read More

नागपूर : कॅफे मालकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

[ad_1] Nagpur News : महाराष्ट्रातील नागपूर शहरात एका कॅफे मालकाची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, हिरनवार टोळीतील आरोपींनी १५ एप्रिल रोजी कॅफे मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या घालून हत्या केली होती आणि ते फरार होते.  ALSO READ: ठाण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू तसेच पोलिस उपायुक्त म्हणाले की…

Read More

ज्येष्ठ नागरिकांना १० लाख रुपयांचे मोफत उपचार मिळणार, दिल्ली सरकारने आयुष्मान वय वंदना योजना सुरू केली

[ad_1] Ayushman Vaya Vandana Yojana: आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत, प्रत्येक नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकाला आरोग्य कार्ड दिले जाईल. तसेच दिल्ली सरकारने सोमवारी आयुष्मान वय वंदना योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, दिल्लीत राहणाऱ्या ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांना १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळतील.  ALSO READ: Pahalgam terror attack आमदारांच्या कठोर शब्दांनी काँग्रेसला घेरले,…

Read More

'परीक्षेत जानवे, मंगळसूत्रावर बंदी घालण्याचा आदेश चुकीचा', उपमुख्यमंत्री म्हणाले- यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो

[ad_1] Karnataka News: उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, 'गरज पडल्यास मंगळसूत्र किंवा जानवे इत्यादी धार्मिक चिन्हे तपासली जाऊ शकतात, परंतु ती पूर्णपणे काढून टाकणे चुकीचे आहे.' ALSO READ: पहलगाम हल्ल्याबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या भूमिकेचे केले कौतुक मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रेल्वे परीक्षांदरम्यान जानवे, मंगळसूत्र इत्यादी…

Read More

नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपीला अटक

[ad_1] वाहनाचा कट लागण्याच्या वादावरून ट्रक चालकाने हेल्परच्या मदतीने दुसऱ्या ट्रक चालकाची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे सदर घटना रविवारी सकाळी जरीपटका येथील तथागत चौकाजवळ घडली.  ALSO READ: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामूहिक विवाह सोहळ्यात अन्नातून 600 जणांना विषबाधा, एका मुलाचा मृत्यू ट्रक ने ओव्हरटेक करून कट लावण्याच्या किरकोळ वादातून एका ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकचालकाची…

Read More

मुंबईकरांना झटका, बेस्ट बसच्या तिकिटाचे दर वाढले

[ad_1] सध्या महागाई वाढतच आहे. आता मुंबईकरांना महागाईचा फटका बसला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवाशी लोकल रेल, बस मधून प्रवास करतात.मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचे तिकिटाचे दरात वाढ करण्यासाठी महापालिकेने मंजुरी दिली असून आता मुंबईकरांना बेस्ट बसच्या तिकिटासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे. ALSO READ: मुंबईत पहिला वॉटर मेट्रो प्रकल्प बांधला जाईल, नितेश राणे…

Read More

LIVE: सिंधू नदीचा पाणीपुरवठा थांबवण्याची भारताची घोषणा जनतेची दिशाभूल करणारी प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याच्या नावाखाली देशातील जनतेला मूर्ख बनवल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंबेडकर म्हणाले की, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येनंतर पाकिस्तानला होणारा सिंधू नदीचा पाणीपुरवठा थांबवण्याची भारताची घोषणा भारतीय जनतेची दिशाभूल करणारी…

Read More

महाराष्ट्र पोलिसांच्या अपमानावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सल्ला दिला

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदाराने महाराष्ट्र पोलिसांबाबत वक्तव्य केलं आहे. या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला असून, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना फटकारले आहे. ALSO READ: छगन भुजबळांनी लोकांना सल्ला दिला, म्हणाले- दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकू…

Read More

छगन भुजबळांनी लोकांना सल्ला दिला, म्हणाले- दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकू नका

[ad_1] पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांच्या विधानावर सर्वत्र टीका होत आहे. नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी म्हटले आहे की, लोकांनी एकजूट राहावी…

Read More

नाशिकात जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने तपास तीव्र केला, 5 संशयितांना अटक

[ad_1] नाशिकमधील अजित पवार गटातील दोन अधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीने तपास अधिक तीव्र केला आहे आणि 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ALSO READ: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, उपचार सुरू नाशिकमधील बोधले नगरातील प्रशांत जाधव आणि उमेश जाधव यांची रंगपंचमीच्या दिवशी…

Read More
Back To Top