विशाळगड हिंसाचार: आतापर्यंत काय काय घडलं? कोणावर गुन्हे दाखल?
[ad_1] ‘’काहीही कारण नसताना जमावानं हिंसक होऊन घरांची तोडफोड केली. 70-80 गाड्या फोडल्या आहेत. माणूस आजारी पडला तर रुग्णालयात जायला त्यांच्याकडे एक गाडी शिल्लक राहिली नाही. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित असताना गोरगरीब जनतेवर हल्ला झाला हे निषेधार्ह आहे. या अधिकाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे.’’ विशाळगड इथल्या ज्या घरांवर हल्ला झाला, तोडफोड झाली तिथली…
