नागपूर : कॅफे मालकाच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक

[ad_1]

arrest
Nagpur News : महाराष्ट्रातील नागपूर शहरात एका कॅफे मालकाची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, हिरनवार टोळीतील आरोपींनी १५ एप्रिल रोजी कॅफे मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या घालून हत्या केली होती आणि ते फरार होते. 

ALSO READ: ठाण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

तसेच पोलिस उपायुक्त म्हणाले की रात्री गोकुळपेठ परिसरातील भुसारीच्या कॅफेबाहेर टोळीने मालकावर हल्ला केला. त्याच्या मॅनेजरसोबत आईस्क्रीम खात असताना त्याला जवळून पाच गोळ्या घालण्यात आल्या.

ALSO READ: ज्येष्ठ नागरिकांना १० लाख रुपयांचे मोफत उपचार मिळणार, दिल्ली सरकारने आयुष्मान वय वंदना योजना सुरू केली
पोलिसांनी विशेष पथके तयार करून संशयितांचा शोध घेतला. गुन्हे शाखेने काही आरोपींना नवेगाव धरण रेल्वे स्थानकातून आणि काहींना गोंदिया बस स्थानकातून अटक केली. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगतले. 

ALSO READ: Pahalgam terror attack आमदारांच्या कठोर शब्दांनी काँग्रेसला घेरले, भाजप म्हणाले नाव बदलून पाकिस्तानी पक्ष करा
Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading