मुंबईकरांना झटका, बेस्ट बसच्या तिकिटाचे दर वाढले

[ad_1]


सध्या महागाई वाढतच आहे. आता मुंबईकरांना महागाईचा फटका बसला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवाशी लोकल रेल, बस मधून प्रवास करतात.मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचे तिकिटाचे दरात वाढ करण्यासाठी महापालिकेने मंजुरी दिली असून आता मुंबईकरांना बेस्ट बसच्या तिकिटासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे.

ALSO READ: मुंबईत पहिला वॉटर मेट्रो प्रकल्प बांधला जाईल, नितेश राणे यांनी दिली माहिती
या दरवाढीची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. बेस्ट प्रशासनाने खर्च वाढ आणि आर्थिक तूट असल्याचेमुळे दरवाढी करण्याचे सांगितले आहे .

ALSO READ: मुलं लंडनला गेली आणि ड्रग्ज तस्कर बनली, नवी मुंबईतील श्रीमंत बिल्डर वडिलांची आत्महत्या

सध्या साध्य  बसेस साठी किमान आकारले जाणारे बस भाडे आता दुपटी ने वाढणार. पाच रुपये बसभाडे साठी आता दहा रुपये मोजावे लागणार आहे. तर एसी बसचे भाडे सहा ऐवजी 12 रुपये लागणार आहे. या दरवाढीची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे. 

ALSO READ: Mumbai First Amrit Bharat Train अमृत भारत ट्रेन कोणत्या मार्गांवर धावेल जाणून घ्या

बेस्ट बसच्या दरवाढीमुळे महसुलात वाढ होणार आहे. मात्र याचा फटका बेस्ट बसच्या  प्रवाशांना बसणार आहे 

Edited By – Priya Dixit

 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading