मणिपूर हिंसाचार :मणिपूरात पुढील पाच दिवस इंटरनेट बंद, शाळा महाविद्यालये 2 दिवस बंद
[ad_1] social media राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी, महिला आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी चकमक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या हाणामारीत 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आंदोलक मणिपूर सरकारच्या डीजीपी आणि सुरक्षा सल्लागारांना हटवण्याची मागणी करत आहेत.शेकडो विद्यार्थिनींनी बीटी रोडच्या बाजूने राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना…
