IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान हॉकीचा सामना या दिवशी होणार,वेळापत्रक जाहीर

[ad_1] पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनला पराभूत करून कांस्यपदक जिंकणारा भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. यावेळी त्याची स्पर्धा पाकिस्तानशीही होणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, जी यावेळी चीनमध्ये खेळवली जाणार आहे.या स्पर्धेत आशिया खंडातील एकूण 6 संघ सहभागी होत आहेत.मात्र सर्वांच्या नजरा भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याकडे असतील.   आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये…

Read More

लोकसभा निवडणुकीत पत्नीला बहिणीसमोर उभे करणे ही मोठी चूक, अजित पवारांची कबुली

[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यव्यापी जन सन्मान यात्रेवर निघालेले असता एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठी कबुली दिली ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवारला बहीण सुप्रिया सुळेंच्या समोर उभे करण्याचा निर्णय चुकीचा होता. जे झालं ते झालं.घरात राजकारण येऊ देऊ नका, राजकारण एका बाजूला आणि नाती एका बाजूला.असे ते म्हणाले.   राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या जनसंपर्क…

Read More

या 3 राशींच्या अडचणी वाढतील, शनि नक्षत्र परिवर्तनावर हे 5 उपाय दूर करतील अडथळे

[ad_1] भाऊ-बहिणीतील अतूट विश्वास आणि प्रेमाचा सण 19 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला साजरा होणार आहे. यावेळी या शुभ सणाच्या निमित्ताने सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि धनिष्ठा नक्षत्र यासह अनेक शुभ योगायोग या उत्सवाला विशेष बनवत आहेत. पण दुसरीकडे या सणावर भद्रा आणि पंचक यांची अशुभ सावली तर आहेच, पण त्याआधी रविवार, 18 ऑगस्ट रोजी उलटी…

Read More

भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेत प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळले, अहवालात धक्कादायक दावा

[ad_1] भारतीय मीठ आणि साखरेच्या ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील संशोधन अहवाल टॉक्सिक्स लिंक या पर्यावरण संशोधन संस्थेने सादर केला आहे. या अहवालात 10 प्रकारचे मीठ आणि 5 प्रकारच्या साखरेची चाचणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधनानुसार सर्व भारतीय मीठ आणि साखर ब्रँड, पॅक केलेले आणि अनपॅक केलेले, मायक्रोप्लास्टिक्स असतात. रॉक…

Read More

ऑटो रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादात सहकाऱ्याचा खून, मुंबईतील घटना

[ad_1] मुंबईत ऑटो रिक्षाच्या भाडे वरून झालेल्या वादात एका व्यक्तीने आपल्या सहकाऱ्याची हत्या केल्याची घटना कुर्ला येथे घडली आहे.या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.    सदर घटना सोमवारी कुर्ला येथे आर्टीरियल एलबीएस रोडवर दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. ऑटोरिक्षाच्या भाडे वरून कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा वाद त्याच्या सहकाऱ्याशी  झाला आरोपी…

Read More

ठाण्यात पाणी घ्यायला जात असलेल्या तरुणीचा विनयभंग, भावाने विरोध केल्यावर मारहाण

[ad_1] ठाण्यात भिवंडी परिसरात एका तरुणाने 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी संध्यकाळी घडली आहे. मुलीच्या भावाने याचा विरोध केल्यावर आरोपीने त्याला लोखण्डी रॉड ने मारहाण केली.पीडित तरुणीने आरोपी तरुण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.    मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या सुंदरनगर परिसरात एका झोपडपट्टीत राहणारी 19 वर्षीय तरुणी सोमवारी संध्याकाळी…

Read More

राम रहीम तुरुंगातून बाहेर, 21 दिवसांची फर्लो रजा मिळाली

[ad_1] हरियाणा सरकार ने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना पुन्हा एकदा 21 दिवसांची फर्लो रजा दिली असून ते तुरुंगातून बाहेर आले आहे. राम रहीम मंगळवारी सकाळी हनीप्रीतसह सुनारिया तुरुंगातून यूपीतील बरनावा आश्रमासाठी रवाना झाले. त्यांना पोलीस संरक्षणातून उत्तर प्रदेशात नेण्यात आले आहे.  गुरमीतला 2017 मध्ये साध्वी बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती….

Read More

अहिल्याबाई होळकर : मल्हारराव म्हणत आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईंच्या भरवशावर

[ad_1] अहिल्याबाईंनी आपल्या न्यायबुद्धीने राज्यकारभारावर कसा वचक ठेवला आणि प्रजेसाठी लोककल्याणकारी राज्य कसं राबवलं त्याचा हा लेखाजोखा.   मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार व्यक्तिमत्त्व म्हणून इंदौर संस्थानच्या मल्हारराव होळकरांना ओळखलं जातं. मल्हारराव होळकरांच्या मुत्सद्देगिरी आणि प्रशासकाचा वारसा त्यांची सून अहिल्याबाई यांनी पुढे नेला.   अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 बीडच्या जामखेड तालुक्यातील चौंडी या लहान गावातला. धनगर…

Read More

पीएम मोदी 14 ऑगस्टला रामपूर, शिमला येथील आपत्तीग्रस्त भागाला देऊ शकतात भेट

[ad_1] पीएम मोदी शिमला येथील रामपूर समेज येथील आपत्तीग्रस्त भागाला भेट देऊ शकतात. पीएम मोदी 14 ऑगस्टला शिमल्याला जाऊ शकतात. पण, पंतप्रधान मोदींचा दौरा हवामानावर अवलंबून असेल.     मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी हिमाचल प्रदेशला भेट देणार होते, परंतु खराब हवामानामुळे हा दौरा रद्द करण्यात आला. हवामान सुधारल्यावर पंतप्रधानांच्या…

Read More

5 महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक Freedom Fighters

[ad_1] Tatya Tope Life Story 1. तात्या टोपे तांत्या टोपे हे 1857 च्या बंडातील प्रसिद्ध क्रांतिकारकांपैकी एक होते. 1814 मध्ये जन्मलेल्या, त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सैन्याचे नेतृत्व केले. त्याने कानपूर येथे जनरल विंधम सोडले आणि राणी लक्ष्मीबाईला ग्वाल्हेरच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली. जन्म: 1814, येवला मृत्यू: 18 एप्रिल 1859, शिवपुरी पूर्ण नाव: रामचंद्र पांडुरंग टोपे…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓