आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती नागपूर – मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ? – प्रा. अशोक डोळ

पंढरीतील मठ,मंदिरे,समाधी स्थळे ही काय अतिरेकी अड्डे आहेत का ? ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ? कॉरिडॉर निमित्ताने प्रशासनाकडून सर्वेक्षणास प्रारंभ प्रारंभासच जनक्षोभाने घेतली उसळी – प्रा.अशोक डोळ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०५/२०२५ – दर्शन,भजन, कीर्तन प्रवचन,नामस्मरणासह ईश्वरचिंतनासाठी कायम वापरात असणारे ही धार्मिक स्थळे आज कॉरिडोरच्या निमित्ताने जर उध्वस्त होणार असतील तर ही धार्मिक…

Read More

भारतीय सशस्त्र दलांचे पाकिस्तान आणि पीओके मध्ये दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये नऊ दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले त्याऐवजी मी मेलो असतो तर बरे झाले असते- मसूद अझहर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये नऊ दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केले आहेत.या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद…

Read More

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताचा पाकिस्तान आणि पीओके मध्ये सर्जिकल स्ट्राईक

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताचा पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक भारताचा सर्जिकल स्ट्राईक ज्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव तिन्ही दलांच्या संयुक्त कारवाईत नऊ ठिकाणी हल्ले यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त भारताला अतिरेक्यांविरोधात कारवाईचा अधिकार – अमेरिका पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, ज्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव…

Read More

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 चे उद्घाटन मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत.येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात व्हेव्ज परिषदेचे…

Read More

आगामी जनगणनेत जातिनिहाय गणना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आगामी जनगणनेत जातिनिहाय गणना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्‍ली / PIB Mumbai,30 एप्रिल 2025 – आगामी जनगणनेत जातिनिहाय गणनेचा समावेश करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार विषयक समितीने घेतला आहे. यामधून विद्यमान सरकारची राष्ट्र आणि समाजाचे समग्र हित आणि मूल्यांविषयीची बांधिलकी दिसून येत आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 246 नुसार,…

Read More

जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है : प्रणिती शिंदे

जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है : प्रणिती शिंदे मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित दादर मुंबई येथील आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज – सत्तेच्या नशेत असलेले मोदी सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या…

Read More

हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम – खा.प्रणिती शिंदे

अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम – खा.प्रणिती शिंदे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- अमेरिकेने भारताच्या आयातीवर 26% शुल्क लावले असून हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची परदेश नीती अपयशी ठरल्याचा परिणाम आहे.या विरोधात सोलापूरच्या खा.प्रणिती शिंदे सह काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांचे संसद भवन समोर निदर्शने आंदोलन केली….

Read More

५१ घरकुलांचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

५१ घरकुलांचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन माढा/ज्ञानप्रवाह न्यूज – माढा तालुक्यातील मौजे जाधववाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेल्या ५१ घरकुलांचे भूमिपूजन माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेमधून नवीन घराचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आनंदाची बाब आहे. ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांनी…

Read More

खा.प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेशनकार्ड धारकांसाठी ही मागणी

महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा, बायोमेट्रिक रेशन कार्डधारकांना ऑफलाईन धान्य द्यावे तसेच धान्य मिळत नसलेल्या रेशन कार्डधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे खा.प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५ – केंद्रात सरकार बदलल्यापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टापेक्षा…

Read More
Back To Top