धार्मिक सण शांतता आणि सहिष्णुतेने साजरे करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

[ad_1]   Nagpur violence: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर घटनेवर आधारित निवेदनाद्वारे नागरिकांना संयम आणि शांततेने सण साजरे करण्याचे आवाहन केले. ALSO READ: Nagpur violence : 'येथे कधीही जातीय दंगली झाल्या नाहीत, लोकांनी कोणाच्याही भडकावण्यावर विश्वास ठेवू नये म्हणाले आझमी मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे 'प्रगतीशील राज्य' आहे आणि येथे जातीभेदाला स्थान नाही….

Read More

Nagpur violence : 'येथे कधीही जातीय दंगली झाल्या नाहीत, लोकांनी कोणाच्याही भडकावण्यावर विश्वास ठेवू नये म्हणाले आझमी

[ad_1] Nagpur violence : 'सपाचे आमदार अबू आझमी म्हणाले की, मला खूप दुःख आहे. येथे यापूर्वी कधीही जातीय दंगली झाल्या नव्हत्या, पण यावेळी एवढी मोठी घटना घडली आहे. अनेक लोक जखमी झाले आहे. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की लोकांनी कोणाच्याही भडकावण्यावर विश्वास ठेवू नये. ALSO READ: नागपूर हिंसाचाराबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत…

Read More

नागपूर हिंसाचाराबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रतिक्रिया दिली

[ad_1] Nagpur violence: महाराष्ट्रातील नागपूर हिंसाचाराबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हिंसाचारादरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. ALSO READ: Pooja Khedkar case: सक्षम व अपंग उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे यूपीएससी परीक्षा घेता येणार नाही, न्यायालयाची टिप्पणी मिळालेल्या माहितीनुसार नागपूर हिंसाचाराबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,…

Read More

Pooja Khedkar case: सक्षम व अपंग उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे यूपीएससी परीक्षा घेता येणार नाही, न्यायालयाची टिप्पणी

[ad_1] Pooja Khedkar case: न्यायालयाने पूजा खेडकर यांना १५ एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा दिला. माजी आयएएस प्रोबेशनर अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सक्षम आणि अपंग उमेदवारांसाठी स्वतंत्र परीक्षा घेता येणार नाहीत.   ALSO READ: राहुल गांधींनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची भेट घेतली मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षेत अपंग आणि ओबीसी कोट्याचा फायदा घेऊन फसवणूक…

Read More

Ladki Bahin Yojana बाबत मोठी अपडेट, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

[ad_1] Ladki Bahin Yojana News : माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा चांगली आर्थिक स्थिती असलेल्या महिलांनाही झाला आहे, असे अजित पवार यांनी विधानसभेत मान्य केले. आता या योजनेत सुधारणा करून फक्त गरीब महिलांनाच लाभ दिला जाईल. बदलानंतरही ज्या महिलांना पैसे मिळाले आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. ALSO READ: ठाणे : पाळीव कुत्र्यावरून झालेल्या वादाला…

Read More

नागपुरात पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत व्यासपीठावर प्रथमच एकत्र दिसणार

[ad_1] Nagpur News: महाराष्ट्रातील नागपूरमधील आरएसएस कार्यालयात पंतप्रधान येण्याची ही पहिलीच वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत ३० मार्च रोजी नागपूरमध्ये मंचावर एकत्र दिसणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.  ALSO READ: 'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाच्या विरोधात लोकांचा रोष भडकला' म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस…

Read More

'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाच्या विरोधात लोकांचा रोष भडकला' म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

[ad_1] Nagpur News: नागपूर शहरातील हिंसाचाराच्या संदर्भात ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि पाच एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी मंगळवारी दिली.  ALSO READ: गाझामध्ये युद्धबंदीनंतर इस्रायलचा सर्वात मोठा हवाई हल्ला, अनेकांचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी मध्य नागपुरात हिंसाचार उसळला आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. नागपूर हिंसाचाराबद्दल महाराष्ट्राचे…

Read More

नागपूर हिंसाचारावर संजय राऊत यांचे विधान, हे धाडस कोण करू शकते

[ad_1] सोमवारी रात्री नागपुरात हिंसाचार उसळला. नागपुरातील नागपूर सेंट्रल आणि नंतर जुना भंडारा रोडजवळील हंसपुरी परिसरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. शेकडो दंगलखोरांच्या जमावाने परिसरातील अनेक वाहने जाळली आणि घरांची तोडफोड केली. ALSO READ: औरंगजेबाचे कौतुक करणारे देशद्रोहीच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे….

Read More

औरंगजेबाच्या कबरेची सुरक्षा वाढवली, देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेचे दिले आश्वासन, म्हणाले –

[ad_1] सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरेवरुन वाद चिघळत आहे. नागपुरात काल हिंसाचार झाला.नागपुरात अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाच्या कबरेला काढून टाकण्याची  मागणी केली असून निदर्शने सुरु आहे. ALSO READ: औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर नितेश राणे यांनी हिंदू संघटनांना केले आवाहन सध्या छत्रपती संभाजी नगर येथे मुघल शासक औरंगजेबाच्या कबरे…

Read More

अफवांमुळे नागपुरात हिंसाचार उसळला, डीसीपीसह पोलिस कर्मचारी जखमी, 55 हून अधिक जणांना अटक

[ad_1] एकीकडे, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये, सोमवारी रात्री 8:30 वाजता औरंगजेब कबरीच्या वादावरून महाल परिसरात हिंसाचार उसळला. त्याच वेळी, एका संघटनेने केलेल्या निदर्शनादरम्यान काही अफवा पसरल्या ज्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. येथे औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी करत मुघल सम्राटाचा पुतळा जाळण्यात आला. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली. ALSO READ: महाल नंतर हंसपुरीतही दंगलीमुळे तणाव, नागपुरात संचारबंदी…

Read More
Back To Top