धार्मिक सण शांतता आणि सहिष्णुतेने साजरे करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन
[ad_1] Nagpur violence: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर घटनेवर आधारित निवेदनाद्वारे नागरिकांना संयम आणि शांततेने सण साजरे करण्याचे आवाहन केले. ALSO READ: Nagpur violence : 'येथे कधीही जातीय दंगली झाल्या नाहीत, लोकांनी कोणाच्याही भडकावण्यावर विश्वास ठेवू नये म्हणाले आझमी मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे 'प्रगतीशील राज्य' आहे आणि येथे जातीभेदाला स्थान नाही….
