नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ६० जणांना अटक, वकिलांनी सांगितले निर्दोषांना शिक्षा होऊ नये
[ad_1] Nagpur violence: महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. शहरात हिंसाचार उफाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली. या हिंसाचारात मोठ्या संख्येने पोलिसही जखमी झाले आहे. ALSO READ: औरंगजेब वादावर आंबेकरांनी केलेल्या विधानाला शिवसेना यूबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला मिळालेल्या माहितनुसरा पोलिसांनी आरोपींचा शोध तीव्र केला आहे. आतापर्यंत ६० दंगलखोरांना अटक करण्यात…
