सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

[ad_1] Muzaffarnagar News : मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली पोलीस स्टेशन हद्दीतील दाहोद गावात रविवारी एका तरुणाने एका सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ही माहिती दिली असून पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी…

Read More

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

[ad_1] CJI संजीव खन्ना बातमी : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना CJI शपथ दिली. तसेच न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असेल आणि ते 13 मे 2025 पर्यंत या पदावर राहतील. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर निर्णय…

Read More

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

[ad_1] Assembly Election News :निवडणूक उड्डाण पथकाने महामार्गावर गाडी अडवली व व्यापाऱ्याकडून पैसे उकळले या आरोपाखाली 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.    महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून तीन दिवसांनी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रलोभनाच्या मुद्द्यावर कारवाई करण्याचे निर्देश…

Read More

Maharashtra Live News Today in Marathi सोमवार 11 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते…. पुन्हा बंडखोर उमेदवारांवर महाराष्ट्रात काँग्रेसची कारवाई सुरू, या उमेदवारांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

Read More

महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

[ad_1] Chhatrapati Sambhaji Nagar: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथील प्लास्टिकच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला. संभाजीनगरमधील फुलंबारी परिसरात रात्री उशिरा हा भीषण अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काल रात्री एक वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.  शॉर्टसर्किटमुळे प्लॅस्टिकच्या दुकानाला लागलेल्या आगीने काही वेळातच मोठे वळण घेतले. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.   मिळालेल्या माहितीनुसार, फुलंबारी,…

Read More

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

[ad_1] उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी एका सभेत ‘बटेंगे  तो कटेंगे’चा नारा दिला होता. त्याला शुक्रवारी अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. असे काही इथे चालणार नाही. महाराष्ट्रातील जनता असे नारे स्वीकारत नाही, अशा शब्दांत त्यांनी योगी आदित्यनाथ यांना चोख उत्तर दिले.ते म्हणाले, हे यूपी मध्ये चालत असेल महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. सबका साथ…

Read More

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचा आपलं अपहरण झाल्याचा दावा

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचाली सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार अशोक पवार यांच्या मुलाने आपलं अपहरण झाल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून चार जणांना अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार सांगतो की, काही लोकांनी त्यांचे अपहरण केले होते…

Read More

भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या नेत्याचा मृतदेह आढळला,एका महिलेला अटक

[ad_1] पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील उस्थी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील भाजप कार्यालयात पक्षाच्या एका नेत्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. भाजप कार्यालयात ज्या पक्षाच्या नेत्याचा मृतदेह सापडला त्याचे नाव पृथ्वीराज नसकर असे आहे. ते पक्षाचे सोशल मीडिया अकाउंट मॅनेज करायचे. शुक्रवारी…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामाही प्रसिद्ध केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 'आज आम्ही महाराष्ट्र निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. महाराष्ट्राची निवडणूक ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे.    ही निवडणूक देशाचे भविष्य बदलून टाकणारी निवडणूक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणले तरच येथे स्थिर, सुशासन देऊ शकू.  मल्लिकार्जुन खर्गे…

Read More

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करणार -राहुल गाँधी

[ad_1] सध्या तेलंगणा सरकार राज्यात बहुप्रतीक्षित जात आधारित सर्वेक्षण करत असून राहुल गाँधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आणि म्हणाले, या तून मिळालेल्या आकड़ेवारीचा वापर करू. राज्यातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी धोरणे बनवणार आणि लवकरच त्याची अमलबजावणी महाराष्ट्रात करणार. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक आश्वासनानुसार, तेलंगणा सरकारने 6 नोव्हेंबर रोजी सर्वसमावेशक सामाजिक-आर्थिक,…

Read More
Back To Top