कंटेनर आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

[ad_1] Uttarakhand News : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कंटेनरला धडकल्याने इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. डेहराडूनमध्ये एक भीषण रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका जखमीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

Maharashtra Live News Today in Marathi पंतप्रधान मोदी आज चिमूर-सोलापूर आणि पुण्यात सभेला संबोधित करणार

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….   पंतप्रधान मोदी आज चिमूर-सोलापूर आणि पुण्यात सभेला संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, ते…

Read More

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

[ad_1] Ajit Pawar News: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार जोरात सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 288 सदस्यीय विधानसभेत महायुती आघाडीला 175 जागांवर विजय मिळवून दिल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणाले की, महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि…

Read More

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

[ad_1] Dry Day in Maharashtra:महाराष्ट्रातील 288जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यभरात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या काळात दारूचे वितरण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी दारूविक्रीवर बंदी घातली.   महाराष्ट्रात या महिन्यात 5 दिवस ड्राय डे असेल. या कालावधीत पब, बार, रेस्टॉरंट आणि…

Read More

महाराष्ट्रात सरकार बदलणे गरजेचे म्हणत शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

[ad_1] Sharad Pawar News :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली जोरात आहेत. राज्यात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महायुती आघाडी आणि विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी-सपा सुप्रिमो शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात सरकार बदलणे ही सर्वात मोठी गरज आहे. शेतकरी, महिला आणि तरुणांची स्थिती सुधारण्यासाठी बदलाची नितांत गरज असल्याचे ते…

Read More

मुंबईत प्लास्टिकच्या पिशवीत तुकड्यात मृतदेह आढळले

[ad_1] मुंबईच्या गोराई बीचजवळ सोमवारी एका व्यक्तीचा विकृत मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत सात तुकड्यांमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची पुष्टि मुंबई पोलिसांनी केली आहे.    प्लॅस्टिकच्या पिशवीतून मृतदेह सापडला असून, मयताचे वय 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान असून, त्याची ओळख पटलेली नाही, अशी माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिल्याने हा प्रकार उघडकीस आला…

Read More

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

[ad_1] उत्तरकाशी जिल्ह्यातील मांडिया गावात शाळेतून घरी परतणाऱ्या भाऊ आणि बहिणीवर मधमाशीने हल्ला केला या मध्ये चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.तर मुलाच्या बहिणीची प्रकृति चिंताजनक आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मंडिया गावात राहणाऱ्या राजकुमार यांची मुलगी रिया (12) ही जवळच्याच प्राथमिक शाळेत मंडियामध्ये शिकते. शनिवारी मुलीसोबत तिच्या 4 वर्षाच्या भावाला देखील सोडले होते. शाळेतून घरी परत…

Read More

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

[ad_1] ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यांचे स्वप्न भंग पावतील. ते फक्त दिखाव्यासाठी एकत्र आले आहेत, आत ते फक्त एकमेकांचे पाय खेचत आहेत, मला हे माहित…

Read More

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

[ad_1] अमेरिकेत शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य मेक्सिकोच्या क्वेरेटारो राज्यातील एका बारमध्ये बंदुकधारींनी 10 जणांची हत्या केली. राज्याच्या राजधानीच्या डाउनटाउन भागातील एका बारमध्ये ही घटना घडली.चार बंदुकधारींनी बारमध्ये प्रवेश केला आणि सात पुरुष आणि तीन महिलांची हत्या केली.   या गोळीबारात अन्य सात जण जखमी झाल्याची माहिती या प्रकरणाचा…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बालासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात करण्याचा संजय राऊतांचा आरोप

[ad_1] Sanjay Raut News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. तसेच यंदा महाविकास आघाडी 160 ते 170 जागा जिंकणार असे विधान केले.  केंद्रीय गृह मुंबईतील निवडणूक रॅलीदरम्यान शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…

Read More
Back To Top