सोशल मीडियाचा वाढता प्रकोप जीवघेणा -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

सोशल मीडियाचा वाढता प्रकोप जीवघेणा आहे – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल ज्ञानप्रवाह न्यूज – सध्या सोशल मीडियाचा अतिवापर वाढत असून तो मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहे. एका सर्वेक्षणानुसार, सोशल मीडियाने लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत लोकांवर वर्चस्व गाजवले आहे, त्याशिवाय अनेकांना आपला दिवस सुरू करता येत नाही. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे केवळ शारीरिक आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीत…

Read More

पंढरपूरमध्ये आजपासून सिध्द समाधी योग शिबीराची सुरूवात

पंढरपूर मध्ये आजपासून सिध्द समाधी योग या शिबीराची सुरूवात टीम एस.एस.वाय.चा उपक्रम पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०५/०६/२०२४- आज दि.०५ जून २०२४ पासून दि.१४ जून, २०२४ पर्यंत पंढरपूर रेल्वे लाईन लगत असलेल्या द.ह.कवठेकर हायस्कूल मध्ये एस.एस.वाय.अर्थात सिध्द समाधी योग या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . योग ब्रह्मा ऋषि प्रभाकर यांनी तयार केलेल्या आराखडा व संहितेनुसार या…

Read More
Back To Top