admin

मानहानी प्रकरणात संजय राऊत दोषी, 15 दिवसांची शिक्षा

[ad_1] शिवसेनेचे यूबीटी नेते संजय राऊत हे मानहानीच्या प्रकरणात दोषी आढळले आहेत. संजय राऊत यांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात हा खटला भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केला होता. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या एनजीओवर 100 कोटींचा…

Read More

राज्यात या जिल्हयांसाठी रेड अलर्ट, मुसळधार पावसानंतर मुंबईतील ठप्प वाहतूक सुरळीत

[ad_1] मुंबई- मुंबईत मुसळधार पावसानंतर गुरुवारी वाहन आणि रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी सकाळी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला.   मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईतील सखल भागात पाणी साचले, लोकल गाड्या ठप्प झाल्या आणि मुंबईकडे येणारी किमान 14 उड्डाणे वळवावी लागली.   अंधेरी…

Read More

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्या 92 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच मनमोहन सिंग यांचा जन्म 1932 मध्ये पंजाबमधील गाह या गावात झाला, जे आता पाकिस्तानचा भाग आहे.   तसेच मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर…

Read More

तलावात बुडून 8 मुलांचा मृत्यू

[ad_1] बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी ‘जीवनपुत्रिका’ उत्सवादरम्यान दोन वेगवेगळ्या गावांतील तलावात आंघोळ करताना आठ अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार नितीश यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबियांना विलंब न करता प्रत्येकी 4 लाख रुपय अनुदानाची रक्कम देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे….

Read More

चिराग पासवान मुंबईत म्हणाले- जातीची जनगणना झाली पाहिजे;

[ad_1] केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बुधवारी देशभरात जात-आधारित जनगणनेची बाजू मांडली. तसेच ते म्हणाले की, या प्रक्रियेतून मिळणारा डेटा समाजातील ज्या घटकांना पुढील उन्नतीची गरज आहे, त्यांची खरी लोकसंख्या जाणून घेण्यास मदत होईल.      मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री पासवान म्हणाले की, 'आमची…

Read More

मुंबईत पावसाचा 'रेड' अलर्ट घोषित, अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद

[ad_1] महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच हवामान विभागाने आज मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित केला आहे, तसेच ठाणे आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.      पावसामुळे मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व…

Read More

Ank Jyotish 26 सप्टेंबर 2024 दैनिक अंक राशिफल

[ad_1] मूलांक 1 -आजचा दिवस आनंदाचा असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळेल. कठोर परिश्रमाने केलेल्या कामाचे शुभ फळ मिळतील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत आखता येईल. तुमचे आरोग्य सामान्य…

Read More

दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांना झेड श्रेणीची पोलिस सुरक्षा

[ad_1] दिल्ली पोलिसांनी नवनियुक्त मुख्यमंत्री आतिश यांना झेड श्रेणीची पोलिस सुरक्षा दिली आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी आतिशीला आपल्या स्तरावर झेड श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही सुरक्षा अपग्रेड केल्यास मंत्रालयाच्या आदेशानुसार पोलीस अतिशीची सुरक्षा अपग्रेड करतील.   आतिशीच्या सुरक्षेसाठी आता 22 दिल्ली पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.झेड' श्रेणीच्या सुरक्षेत पीएसओ, एस्कॉर्ट्स आणि सशस्त्र रक्षकांचाही…

Read More

वास्तु टिप्स: स्वयंपाकघर पश्चिम दिशेला असल्यास हे उपाय करा

[ad_1] What to do if the kitchen is in the west direction: वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर असणे शुभ मानले जाते. आग्नेय कोनाच्या दिशेचा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र हा सुख आणि समृद्धी देणारा ग्रह आहे. स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल तर पूर्वेला चालेल. उर्वरित दिशांमधून वास्तुदोष निर्माण होतात. जर तुमचे स्वयंपाकघर पश्चिम दिशेला बांधले असेल तर…

Read More

महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये लाडकी योजना बंद होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

[ad_1] मुंबई काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण लाडकी बहीण योजनेवर भाष्य दिले. ते म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवणुकीत महाविकास आघाडीची सरकार आल्यावर देखील लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महाविकास आघाडीची सरकार सत्तेत आल्यावर महिलांसाठी सुरु असलेल्या लाडकी बहीण योजनेचे रूपांतरण हक्कावर आधारित कार्यक्रम करेल.    या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमव्हीएच्या इतर घटकांच्या तुलनेत पक्षाने…

Read More
Back To Top