admin

शुभमन गिलने एकदिवसीय सामन्यात शतक ठोकून मोठा विक्रम रचला

[ad_1] भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शानदार शतक झळकावले आहे. गिलने फक्त 95 चेंडूत त्याचे 7 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. त्याने 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. यासह, त्याने इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सलग तिसऱ्यांदा 50+ धावा करण्याचा पराक्रम केला. नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हा…

Read More

नकल करवणाऱ्या परीक्षा केंद्रावर कडक कारवाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

[ad_1] राज्यात मंगळवार 11 फेब्रुवारी पासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या असून पहिल्याच दिवशी राज्यात नकलची अनेक प्रकरणे गोंदवली गेली. बारावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीची परीक्षा दिली. राज्यात परीक्षेची तयारी करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नकल रोखण्यासाठी व्यवस्था केली होती. तरीही राज्यातून नकलची प्रकरणे समोर आली आहे.  ALSO READ: ठाकरे कुटुंब पुन्हा…

Read More

कुंभ राशीत बुध ग्रहाचा उदय, या ४ राशींवर राहील आशीर्वाद !

[ad_1] ग्रहांचा राजा आणि बुद्धी आणि व्यवसाय देणारा बुध ११ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. १९ जानेवारी रोजी बुध ग्रह अस्त झाल्यापासून काही राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सुमारे ३४ दिवसांनंतर, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी बुध पुन्हा वर येणार आहे. यावेळी बुध कुंभ राशीत उगवेल. तो २६ फेब्रुवारीपर्यंत…

Read More

अकोल्यातील 88 केंद्रावर बारावीच्या बोर्ड परीक्षेत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली

[ad_1] अकोला शहरासह जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 88 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्याभरातून बारावीच्या परीक्षेसाठी 25,569 विद्यार्थी बसले आहे.  परीक्षेत नकल रोखण्यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग सज्ज असून परीक्षा केंद्रावर योग्य नियोजन केले आहे. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही केमेऱ्याद्वारे निरीक्षण केले…

Read More

IND vs ENG: एकदिवसीय सामन्यात भारताने सलग १०व्यांदा नाणेफेक गमावली, अर्शदीपला संधी मिळाली,पंतला वगळले

[ad_1] भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांचा एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्रमोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.  या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावण्याची ही सलग तिसरी वेळ होती.  ALSO READ: IND vs ENG: भारताने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सलग 7वी…

Read More

39 व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद मेघालयला देण्याचा निर्णय घेतला

[ad_1] भारतीय ऑलिंपिक असोसिएशन (IOA) च्या अध्यक्षा पीटी उषा यांनी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांना कळवले आहे की राज्य फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये राष्ट्रीय खेळांच्या 39 व्या आवृत्तीचे आयोजन करेल. पुढील हंगामासाठी यजमान राज्य म्हणून मेघालयला उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात आयओएचा ध्वज सुपूर्द केला जाईल. हा समारंभ शुक्रवारी हल्द्वानी येथे होईल….

Read More

शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना 'गौरव सन्मान' दिला, संजय राऊत म्हणाले- असे पुरस्कार खरेदी विक्री होतात

[ad_1] Maharashtra News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या पुरस्कारावर शिवसेना यूबीटी राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी असे सन्मान देण्याच्या विश्वासार्हतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. ALSO READ: 'मार्सेलमध्ये पंतप्रधानांनी सावरकरांचे स्मरण केले तर ती अभिमानाची गोष्ट आहे', संजय राऊतांनी मोदींचे केले कौतुक मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत…

Read More

'मार्सेलमध्ये पंतप्रधानांनी सावरकरांचे स्मरण केले तर ती अभिमानाची गोष्ट आहे', संजय राऊतांनी मोदींचे केले कौतुक

[ad_1]   Prime Minister Modi's visit to France : मंगळवारी रात्री मार्सिलेला पोहोचल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मी मार्सिलेला पोहोचलो आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या शहराचे विशेष महत्त्व आहे. इथेच महान वीर सावरकरांनी पलायन करण्याचा धाडसी प्रयत्न केला. ALSO READ: PM Modi's France tour या फ्रेंच शहराचा वीर सावरकरांशी संबंध…

Read More

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

[ad_1] Saharanpur News: सहारनपूर जिल्ह्यातील रामपूर मणिहरण पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका नऊ वर्षांच्या मुलावर हल्ला केला व त्यात त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी ही माहिती दिली. ALSO READ: कुटुंबाच्या रोषापासून वाचण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्याच्या मुलाने बँकॉकचा प्रवास गुप्त ठेवला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, रामपूर मणिहरण पोलीस स्टेशन परिसरातील इस्लामनगर गावातील नऊ…

Read More

LIVE: मालाडमध्ये एरंडेल खाल्ल्याने नऊ मुले रुग्णालयात दाखल

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: मालाडमध्ये एरंडेल खाल्ल्याने नऊ मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्व मुलांचे वय ४ ते ७ वर्षांच्या दरम्यान आहे. कांदिवली येथील सरकारी रुग्णालयात दुपारी नऊपैकी चार मुलांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. एरंडेल खाणाऱ्या नऊ मुलांपैकी पाच मुली आहे. राज्यात…

Read More
Back To Top