भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

[ad_1]

Saharanpur News: सहारनपूर जिल्ह्यातील रामपूर मणिहरण पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका नऊ वर्षांच्या मुलावर हल्ला केला व त्यात त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी ही माहिती दिली.

ALSO READ: कुटुंबाच्या रोषापासून वाचण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्याच्या मुलाने बँकॉकचा प्रवास गुप्त ठेवला

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, रामपूर मणिहरण पोलीस स्टेशन परिसरातील इस्लामनगर गावातील नऊ वर्षाचा मुलगा हा शेतात खेळण्यासाठी गेला असताना त्याच्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. “कुत्र्यांनी मुलाला खूप चावले आणि त्याच्या शरीरावर ओरखडे काढले,” कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे अनेक भाग गंभीरपणे विकृत केले.” मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावले. व मुलाला त्याला ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

ALSO READ: संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला

Edited By- Dhanashri Naik

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading