अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागेचा शोध

[ad_1] बदलापूरच्या खासगी शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत ठार झाला. या प्रकरणावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे.  अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अक्षयच्या कुटुंबीयांनी त्याला दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी बदलापूरच्या जवळच जागेचा शोध सुरु आहे.  अक्षयच्या मृतदेहावर आधी…

Read More

पत्नींमुळे हजारो पती त्रस्त, मानवाधिकार आयोगात अशा प्रकरणांमध्ये वाढ

[ad_1] महिलांच्या बाबतीत काही चुकीचे घडले किंवा त्यांचे शोषण झाले आणि कोणतीही सुनावणी झाली नाही तर महिला आयोगाकडे तक्रार करतात. महिला आयोगाकडून महिलांना मदत केली जाते. पुरुषांचे काही चुकले तर कुठे जायचे? पत्नीच्या त्रासाला कंटाळून यूपीचा नवरा मानवाधिकार आयोगाकडे धाव घेत आहे. उत्तर प्रदेश मानवाधिकार आयोगाकडून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.   अहवालांवर विश्वास ठेवला…

Read More

भारता विरुद्धच्या सामन्यापूर्वी या स्टार खेळाडूची कसोटी आणि टी-20मधून निवृत्ती जाहीर

[ad_1] बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी गुरुवारी कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. शाकिब 2007 पासून टी-20 वर्ल्ड कपच्या प्रत्येक हंगामात खेळला आहे.    2024 च्या विश्वचषकात 50 विकेट्स घेऊन तो स्पर्धेतील सर्वकालीन सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी…

Read More

बेकायदेशीरपणे ठाण्यात भाड्याने राहणाऱ्या 7 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली

[ad_1] ठाणे : बेकायदेशीररीत्या भारतात राहणाऱ्या आठ बांगलादेशी महिलांना ठाणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. यातील सात महिलांना नवी मुंबईत अटक करण्यात आली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार एका गुप्त माहितीच्या आधारे एनआरआय पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी नवी मुंबईतील क्रेव्ह गावात एका निवासी संकुलावर छापा टाकला आणि…

Read More

महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट घोषित, देशातील या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

[ad_1] मान्सून पुन्हा एकदा राज्यात दाखल झाला असून पावसाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईत गुरुवारी शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली. एवढेच नाही तर मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल ट्रेन, एअरवेज तसेच सर्वत्र पावसामुळे विस्कळीत झाले आहे. तर…

Read More

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली, बॉम्बे रुग्णालयात दाखल

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पीएम मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भुजबळ पुण्यात पोहोचले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले.   मिळालेल्या माहितीनुसार भुजबळांना घशाचा त्रास झाला असून ताप आला आहे. छगन भुजबळ हे पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी…

Read More

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

[ad_1] आपल्या हिंदू धर्मात अनेक श्रद्धा सांगितल्या आहेत आणि त्यापैकी एक सूर्यास्ताशी संबंधित आहे. खरं तर काही कार्ये आहेत जी आपण सूर्यास्तानंतर चुकूनही करू नयेत. लक्षात ठेवा जर तुम्ही ही कामे सूर्यास्तानंतर केलीत तर अनेक अशुभ निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या समोर येतात आणि हे केल्याने देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर कोपते आणि…

Read More

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

[ad_1] आपल्या हिंदू धर्मात अनेक श्रद्धा सांगितल्या आहेत आणि त्यापैकी एक सूर्यास्ताशी संबंधित आहे. खरं तर काही कार्ये आहेत जी आपण सूर्यास्तानंतर चुकूनही करू नयेत. लक्षात ठेवा जर तुम्ही ही कामे सूर्यास्तानंतर केलीत तर अनेक अशुभ निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या समोर येतात आणि हे केल्याने देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर कोपते आणि…

Read More

जम्मु काश्मिरमध्ये दहशत वादाचा खात्मा करणारे भाजप सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जम्मु काश्मिर मध्ये दहशतवादाचा खात्मा करणारे भाजपचेच सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जम्मु काश्मिरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे निवडुन येणारे आमदार हे भाजपलाच पाठिंबा देणार श्रीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.26 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मु काश्मिरमधील कलम 370 हटवुन येथे मोठी क्रांती केली आहे.कलम 370 हटल्यामुळे जम्मु काश्मिरमध्ये विकास होत आहे.उद्योग…

Read More

दैनिक राशीफल 27.09.2024

[ad_1] मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे. आज तुम्हाला अडकलेला पैसा परत मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. आज तुम्ही सामाजिक कार्यात योगदान देण्याचा विचार कराल.   वृषभ :आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज ऑफिसमधील तुमचे सहकारी तुमच्या कल्पनांनी प्रभावित होतील, परंतु तुम्ही इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळावे. आज तुम्हाला तुमचे…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓