थोरांचे विचार सांगणारे आणि खेळाला महत्व देणारे व्यासपीठ राजारामबापू ने उभारावे – राजेंद्र खरात

डॉ आंबेडकर कृतीशील साकारणारे मराठी व्यक्तीमत्व भारताचे पंतप्रधान व्हावेत- सादिक खाटीक थोरांचे विचार सांगणारे आणि खेळाला महत्व देणारे व्यासपीठ राजारामबापू ने उभारावे – राजेंद्र खरात महामानवांच्या विचार आणि खेळासाठी प्रतिदिनी उपक्रम राबविणार – सुरज पाटील आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज- भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कृतीशील वाटचाल करणारे महाराष्ट्रीयन मराठी व्यक्तीमत्व ज्यावेळी भारताचे पंतप्रधान होईल त्या…

Read More

माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे- सादिक खाटीक

माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे- सादिक खाटीक आटपाडी दि.२०,ज्ञानप्रवाह न्यूज – नियोजित माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे या मागणीचा पुनर्उच्चार आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी केला आहे .१९८७ – ८८ पासून या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवित आलेल्या सादिक खाटीक यांनी नुकतेच ११ जानेवारी रोजी या संदर्भात विस्तृत लिखाण करून सर्वांचे लक्ष वेधून…

Read More
Back To Top