थोरांचे विचार सांगणारे आणि खेळाला महत्व देणारे व्यासपीठ राजारामबापू ने उभारावे – राजेंद्र खरात
डॉ आंबेडकर कृतीशील साकारणारे मराठी व्यक्तीमत्व भारताचे पंतप्रधान व्हावेत- सादिक खाटीक थोरांचे विचार सांगणारे आणि खेळाला महत्व देणारे व्यासपीठ राजारामबापू ने उभारावे – राजेंद्र खरात महामानवांच्या विचार आणि खेळासाठी प्रतिदिनी उपक्रम राबविणार – सुरज पाटील आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज- भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कृतीशील वाटचाल करणारे महाराष्ट्रीयन मराठी व्यक्तीमत्व ज्यावेळी भारताचे पंतप्रधान होईल त्या…
