उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सतर्कता बाळगा – आ.समाधान आवताडे

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सतर्कता बाळगा – आ.समाधान आवताडे आ.समाधान आवताडे यांनी दिल्या भिमा पाटबंधारे आणि नीरा भाटघर विभागाला सूचना.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत असून पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाई होणार नाही याची खबरदारी भिमा पाटबंधारे आणि निरा भाटघर विभागाने घेण्यासाठी योग्य त्या उपययोजना कराव्यात आशा सूचना…

Read More

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी आतापासूनच तयारीला लागा-आ.समाधान आवताडे

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागा- आ.समाधान आवताडे यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालवून येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांचे व जनावराचे पाण्यावाचून हाल होता कामा नये याची जबाबदारी अधिकारीवर्गाची असून प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. ज्या ठिकाणी अडचण येत असेल त्या…

Read More

सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू

सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू सौंदणे ता.मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज: सौंदणे तालुका मोहोळ येथे मागेल त्याला पाणी हा उपक्रम तरुणांनी विनामुल्य सुरू केला आहे. मागील दोन वर्षात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे जिल्ह्याची वर्धनी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते.त्यातच चालू वर्षी विहीर कुपनलिका या अपुऱ्या पावसामुळे कोरड्या पडल्या…

Read More

शहरातील नागरिक व मतदारांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्यावरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे उद्या होणार पाणी पुरवठा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.6-5-2024 – अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी कमी झाल्याने पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुक होत असल्याने शहरातील नागरिक व मतदार यांच्या सोयी करिता दि.7-5-2024 रोजी रेल्वे रुळाच्या वरील व रेल्वे रुळाच्या खालील भागात पाणीपुरवठा होईल. दि.8-5-2024 रोजी…

Read More

नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या – आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या-आमदार आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी  मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज – भीमा नदीमध्ये सध्या पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र त्या नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास केला असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही अनेक शेतकऱ्यांच्या पाच ते दहा किलोमीटर अंतर पाईपलाईन आहेत दोन तासांमध्ये…

Read More
Back To Top