राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी सर्वसामान्य जनतेला आपला केंद्रबिंदु मानून हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी सर्वसामान्य जनतेला आपला केंद्रबिंदु मानून हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारा पक्ष असून सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर पक्षाचे ध्येयधोरण पोहचवावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरेामणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव…
