वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

[ad_1] बीडच्या न्यायालयाने वाल्मिक कराड यांना खंडणी अणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावण्यात आली आहे.  बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक  कराड यांची पोलिस कोठड़ी आज संपली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता बीड न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे. कराड यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली…

Read More

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेला आज 10 वर्षे पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली मोठी गोष्ट

[ad_1]   'Beti Bachao, Beti Padhao' campaign : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेला आज 10 वर्षे पूर्ण होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच या मोहिमेने लिंगभेद दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ALSO READ: जिल्ह्यांचे प्रभारी मंत्रीपद काय? ज्यामुळे महायुतीमध्ये तणाव, उपमुख्यमंत्री शिंदे का नाराज आहेत? मिळालेल्या माहितीनुसार 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेला…

Read More

Delhi AAP Manifesto मध्यमवर्गीयांसाठी अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली, केंद्रासमोर ठेवली ७ कलमी मागणी

[ad_1] Delhi AAP Manifesto दिल्लीतील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजधानीचे राजकीय तापमानही गगनाला भिडत आहे. दिल्लीतील जनतेची मने जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आम आदमी पक्षाच्या (आप) मोफत योजनांची नक्कल करत भाजपनेही आपल्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली. आता 'आप'चे पुढचे लक्ष्य दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत.   मध्यमवर्गीय वर्ग…

Read More

कुत्र्याने घेतला बदला… धडकल्याच्या १२ तासांत वाहन मालकाचे घर शोधले, रात्री कार ओरबाडली

[ad_1] तुम्ही चित्रपट किंवा कहाणीत ऐकले असेल की केवळ मानवच नाही तर कधीकधी प्राणी देखील सूड घेतात. जसे की जॅकी श्रॉफच्या तेरी मेहेरबानियां या चित्रपटात, एक कुत्रा त्याच्या मालकाच्या मृत्यूचा बदला घेताना दाखवला आहे त्याचप्रकारे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका कुत्र्याने सूड उगवल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका कुत्र्याने सुमारे १२ तासांनंतर धडकलेल्या गाडीचा…

Read More

ट्रक दरीत कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू

[ad_1] Karnataka News : कर्नाटकातील गुलपुरा जवळ यालापुरा महामार्गावर एक भीषण रस्ता अपघात झाला. भाज्यांनी भरलेला ट्रक अनियंत्रित झाला आणि ट्रिपरला धडकला. ज्यामध्ये ट्रकवरील दहा जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे पंधरा जण गंभीर जखमी झालायची माहिती समोर आली आहे. ALSO READ: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे…

Read More

बीड मध्ये मुलीचा एचआयव्ही संसर्गाने मृत्यू झाल्याची अफवा पसरली, गावाने कुटुंबावर टाकला बहिष्कार

[ad_1] Beed News: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कामगाराने दावा केला की त्याच्या कुटुंबाला एका अफवेमुळे सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. गावात अफवा पसरली की त्याच्या मुलीचा मृत्यू एचआयव्हीशी संबंधित कारणांमुळे झाला आहे.   ALSO READ: हेल्मेट आणि लायसन्सशिवाय दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बीडसांगवी…

Read More

LIVE: सरकारने बेकायदेशीर बांगलादेशींना परत पाठवावे- मिलिंद देवरा

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक केल्यानंतर, आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले. हे उघडकीस येताच राज्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. या मुद्द्यावर, शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्र सरकारला राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना लवकरात लवकर परत पाठवण्याची विनंती केली आहे, जेणेकरून “मुंबई सुरक्षित…

Read More

नवाब मलिक यांना दिलासा,ॲट्रॉसिटी कायद्या प्रकरणी मुंबई पोलिस क्लोजर रिपोर्ट दाखल करणार

[ad_1] एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या जातीवाचक टीकेच्या वादात पोलिसांनी मलिक यांना दिलासा दिला आहे.    समीर वानखेडे यांनी 2022 मध्ये उपनगरीय गोरेगाव पोलिसांकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.   नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी…

Read More

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, 35 नेत्यांनी एकत्र पक्ष सोडला, केला भाजपमध्ये प्रवेश

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) नेत्यांनी पक्ष सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी नगराध्यक्ष यांनी ठाकरे  शिवसेनेला सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याचवेळी मंगळवारी शिवसेनेच्या उद्धव गटाचे संभाजीनगर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह सुमारे 35 स्थानिक नेत्यांनी सामूहिक राजीनामे दिले. सर्वांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला.  …

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यातील स्थानिक प्रशासनावर नाराज,अधिकाऱ्यांना खड़सावले

[ad_1] राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालन्यातील अव्यवस्थेवर अधिकाऱ्यांना चांगलेच खड़सावले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात शहरातील अव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याचे सांगितले.    अजित पवार प्रश्नार्थक स्वरात म्हणाले, 'शहराची अवस्था पाहून थक्क झालो. या अस्वच्छतेकडे लोकप्रतिनिधी लक्ष का देत नाहीत? काय करत आहात? तुम्हाला…

Read More
Back To Top