महायुतीमध्ये संकट, आता बावनकुळे यांनी शिंदेंच्या नाराजीच्या आगीत तेल ओतले

[ad_1] मुंबई- भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या युती असलेल्या महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये दररोज एक नवीन समस्या उद्भवत आहे. महायुतीमध्ये पालकमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आधीच सुरू आहे.   आता ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि डीसीएम शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, भाजप नेते गणेश नाईक यांनी…

Read More

Siddhivinayak Temple New Dress Code मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ३० जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

[ad_1] Siddhivinayak Temple New Dress Code मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आज गुरुवारपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला जात आहे. या नवीन व्यवस्थेनुसार, मंदिरात स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून प्रवेश दिला जाणार नाही.   सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी…

Read More

लाडकी बहीण योजनेवर ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी, सरकारचे स्पष्टीकरण- याचिकाकर्त्यांना वेळ देण्यात आला

[ad_1] महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती, ज्याचा फायदा सर्व गरजू महिलांना मिळाला. तथापि निवडणुकीनंतर अशा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहे की अनेक अर्ज चुकीच्या पद्धतीने प्राप्त झाले आहेत.   ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना संवैधानिक तरतुदींद्वारे समाजकल्याणासाठी तयार करण्यात आली. राज्याच्या वित्त विभागाच्या सचिवांनी उच्च न्यायालयात…

Read More

महापालिका निवडणुकीपूर्वी काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला

[ad_1] Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील बीएमसी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यासाठी अनेक नगरसेवकांनी आपला मार्ग बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. ALSO READ: नागपुरात 2 बांगलादेशींना अटक, एटीएसने छापे टाकले मिळालेल्या माहितनुसार  महापालिका निवडणुका येत आहे, अशा परिस्थितीत सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विजयासाठी त्यांचा आवडता पक्ष शोधला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक…

Read More

LIVE: मनोज जरांगे यांचे उपोषण संपणार

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसले आहे. ते आज सहाव्या दिवशी आपले आमरण उपोषण सोडू शकतात, परंतु त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिला आहे. महाराष्ट्रातील मुंबईतून 12 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सविस्तर वाचा    उद्धव ठाकरे…

Read More

Mahakumbh Stampede : अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार,पीडितांना 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार

[ad_1] काल रात्री झालेल्या महाकुंभात 30 भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची न्यायालयीन आयोग चौकशी करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय न्यायिक आयोगामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी सीएम योगीही भावूक झाले. ALSO READ: योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरी…

Read More

बांगलादेशात रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गाड्यांची चाके ठप्प, माल वाहतुकीवर परिणाम

[ad_1] वाढीव पेन्शन आणि इतर लाभांच्या मागणीसाठी बांगलादेशमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केला. त्यामुळे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवासी आणि मालगाड्या रद्द करण्यात आल्या. संपामुळे हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. स्थानकांवर प्रवासी बसची वाट पाहत होते. यासोबतच माल वाहतुकीवरही परिणाम झाला.  ALSO READ: सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात, नऊ भारतीयांचा मृत्यू बांगलादेश रेल्वे रनिंग स्टाफ…

Read More

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

[ad_1] सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक गोविंद पानसरे यांच्या हत्येतील सहा आरोपींना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दीर्घ कारावासाच्या आधारे जामीन मंजूर केला. पानसरे यांची 2015 मध्ये हत्या झाली होती. ALSO READ: धनंजय मुंडेंनी दिलं मोठं वक्तव्य- मी राजीनामा देईन, पण या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती ए.एस.किलोर यांच्या एकल खंडपीठाने सचिन…

Read More

Prayagraj Mahakumbh Stampede :महाकुंभ चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू ,प्रशासनाने जाहीर केली आकडेवारी

[ad_1] Prayagraj Mahakumbh Stampede :महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 30 वर पोहोचली आहे, तर 60 जण गंभीर जखमी झाले आहेत. महाकुंभ नगर मेळा क्षेत्राचे डीआयजी वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत याला दुजोरा दिला. 25 जणांची ओळख पटली असून उर्वरित 5 जणांची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बॅरिकेड तुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. …

Read More

सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात, नऊ भारतीयांचा मृत्यू

[ad_1] सौदी अरेबियात एका भीषण रस्ता अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. जेद्दाह येथील भारतीय मिशनने याबाबत माहिती दिली आहे. पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ हा अपघात झाल्याचे मिशनने म्हटले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे मिशनने म्हटले आहे.  ALSO READ: पाकिस्तानमध्ये एलपीजी टँकरमध्ये भीषण स्फोट, 6 ठार, 31 जखमी भारतीय वाणिज्य दूतावासाने एका एक्स पोस्टमध्ये…

Read More
Back To Top