चालत्या ट्रेनमध्ये पैसे काढण्यासाठी एटीएमची सुविधा,पंचवटी एक्सप्रेसमध्ये सुरू
[ad_1] भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. चोरीच्या भीतीमुळे अनेक वेळा लोक जास्त पैसे सोबत घेऊन जात नाहीत. अनेक वेळा नेटवर्कच्या समस्यांमुळे प्रवासादरम्यान UPI काम करत नाही. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर अडचण येते. ALSO READ: कराडला मारण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा निलंबित पोलीस अधिकारी कासले यांचा खुलासा अशा समस्या…
