admin

दैनिक राशीफल 06.09.2024

[ad_1] मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. विचारपूर्वक काम करण्यासाठी आणि योजना पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. इतके दिवस तुमच्या मनात जे काही चालले होते ते आज करण्याचा दिवस आहे, तुमचा जीवनसाथी आणि नशीब दोन्ही तुमच्या पाठीशी असतील.    वृषभ : आज तुमची सुरुवात चांगली होणार आहे. प्रॉपर्टी डीलर्सना मोठ्या डीलमधून चांगला फायदा…

Read More

Ank Jyotish 06 सप्टेंबर 2024 दैनिक अंक राशिफल

[ad_1] मूलांक 1 -आजचा दिवस सामान्य असेल. तुम्हाला क्षेत्र आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करायचे असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. व्यावसायिक सहलीचे नियोजन होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.   मूलांक 2…

Read More

पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा, 26 सप्टेंबरपर्यंत अटकेवर बंदी, पोलिसांना दिल्या 'या' सूचना

[ad_1] माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने पूजा खेडकरच्या अंतरिम संरक्षणाची मुदत 26 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तसेच या प्रकरणाचा सविस्तर तपास 10 दिवसांत करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने खेडकर यांना अटकेपासून…

Read More

सांगलीमध्ये राहुल गांधी म्हणाले 'पंतप्रधानांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी

[ad_1] महाराष्ट्रातील सांगली येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी फक्त वीर छ्त्रपतींचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी असे ते म्हणाले.     राहुल गांधी म्हणाले की, “महान महापुरुष शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला आहे. भ्रष्टाचार आणि चुकीच्या व्यक्तीशी संपर्क यामुळे पुतळा पडला. पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांचीच…

Read More

मुंबई मध्ये इमारतीचा स्लॅप कोसळल्याने मजुरांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

[ad_1] मुंबई मध्ये 20 माजली बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा एका मजल्यावरी स्लॅप कोसळल्याने मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांनी दोन जणांना मृत घोषित केले आहे.   मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबई मधील मलाड परिसरात घडलेली आहे. या परिसरात 20 माजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. व या इमारतीमधील एका…

Read More

नोएडामध्ये शाळेत 6 वर्षीय मुलीचा विनयभंग

[ad_1] उत्तर प्रदेशातून एक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सेक्टर-24 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका खासगी शाळेत 6 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच शाळेतील बांधकाम मजुरावर हा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मंगळवारी…

Read More

भारतातील एक असे गाव जिथे फक्त संस्कृत बोलतात

[ad_1] भारतात असे एक अनोखे गाव आहे, जे संस्कृत भाषेवरील समर्पण आणि प्रेमामुळे देशभरात एक उदाहरण बनले आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाने संस्कृत भाषेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले आहे. तसेच गावातील रहिवासी मग ते धर्म किंवा व्यवसाय कोणताही असो, एकमेकांशी संस्कृतमध्येच बोलतात. आश्यर्च हे की, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ही प्राचीन भाषा वापरतात….

Read More

अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयआयटी अभियंत्यांची मदत घेणार-नितीन गडकरी

[ad_1] देशभरातील रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयआयटी अभियंत्यांची मदत घेणार आहे. तसेच याअंतर्गत विविध आयआयटीमधील अभियंत्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.   ते द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांचे रस्ते सुरक्षा ऑडिट करतील आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला सूचना देतील. यामुळे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅक स्पॉट्स दूर होतील….

Read More

Teachers' Day 2024: कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन?

[ad_1] डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.   राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ – १९२१ दरम्यान काम…

Read More

पनवेल : ''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना''- महिलेच्या नावाने 28 अर्ज, पती-पत्नीला अटक

[ad_1] महाराष्ट्र सरकारने ''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना'' या योजनेची व्याप्ती वाढवून 2.5कोटी महिलांचा सहभाग करण्याची घोषणा केली आहे. योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात 1.7कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहे. दरम्यान, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत अनेक फसवणूकही उघडकीस आली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, ''मुख्यमंत्री…

Read More
Back To Top