सतपीरदर्गा हे फक्त एक निमित्त आहे, खरा हेतू वक्फ कायद्याविरुद्ध दंगली भडकवणे आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा खुलासा
[ad_1] नाशिक मध्ये बेकायदेशीर सतपीर दर्गा हटवण्याचा मुद्द्यावरून नाशिक शहर तापले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, शहरात दंगली घडवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कठोर कारवाई करून हा कट उधळून लावला आहे. ते छत्रपती संभाजी नगर मध्ये बोलत होते. ALSO READ: महाराष्ट्रात शिक्षकांसाठी ड्रेस कोड असेल; शिक्षणमंत्री दादा…
