[ad_1]

Maharashtra News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाला पहिला आणि सर्वोत्तम विभाग म्हणून घोषित करण्यात आले.
ALSO READ: कल्याण : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना अटक
मिळालेल्या माहितनुसार हा कार्यक्रम सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा पाया रचण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामध्ये प्रत्येक विभागाला निश्चित उद्दिष्टे देण्यात आली आहे.
ALSO READ: पंकजा मुंडे यांनी जातीय जनगणनेबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले
महिला आणि बालविकास विभागाला ८० गुण मिळाले, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला ७७.९४, कृषी विभागाला ६६.५४, ग्रामीण विकास विभागाला ६३.५८ आणि वाहतूक आणि बंदरे विभागाला ६२.२६ गुण मिळाले.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: भिवंडीमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
