नक्षलवादाने प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून ६ वर आली म्हणाले अमित शहा

[ad_1]

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले की, नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून सहावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम करून “मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध भारत” निर्माण करत आहे, असे शाह म्हणाले.

ALSO READ: बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग, 17 कामगारांचा होरपळून मृत्यू

पुढे ते म्हणाले की, भारत ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी वचनबद्ध आहे. शाह यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, आज आपल्या देशाने डाव्या अतिरेकीवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून फक्त सहा पर्यंत कमी करून एक नवीन टप्पा गाठला आहे.

ALSO READ: ठाणे : रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून ५६ लाख रुपयांना फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: सुरक्षा रक्षकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading