[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today: राज्य सरकारने नाशिक आणि रायगडसाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर बंदी घातली आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना यामुळे धक्का बसल्याचे मानले जात आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर 24 तासांपेक्षा कमी वेळात या दोन्ही जिल्ह्यांमधील नियुक्त्या स्थगित करण्याचा निर्णय सरकारला पेचप्रसंगात टाकणारा आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्रात बर्ड फ्लू वेगाने पसरत आहे. नागपूरमध्ये ३ वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. यानंतर लातूरमधूनही मोठ्या संख्येने कावळे मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या येत आहे. यामुळे जिल्ह्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सविस्तर वाचा
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
