स्व.मोहन यादव यांच्या श्री साई चरित्र दर्शन पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित

स्व.मोहन यादव यांच्या श्री साई चरित्र दर्शन पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित कोपरगाव /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी –आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे सोळा वर्ष जनसंपर्क अधिकारी म्हणून राहिलेले स्व.मोहन यादव यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध श्री साई चरित्र दर्शन या पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे. या पुस्तकात साईबाबांच्या जीवनाची…

Read More

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ

शिर्डी येथील महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि :०२/०१/२०२५- मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.त्या अनुषंगाने…

Read More

शिर्डी येथील तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत जिल्ह्यातून ६९ हून अधिक मंदिरांचा सहभाग

धाराशिव , सोलापूर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून कार्य करण्याचा निर्धार शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत जिल्ह्यातून ६९ हून अधिक मंदिरांचा सहभाग धाराशिव /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री साई पालखी निवारा,शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त प्रत्येक मंदिरांसाठी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला….

Read More

सद्यस्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्राला जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होत असेल,तर त्याकडे दुर्लक्ष करतात

७५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; तर हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा – पू.रामगिरी महाराज, नगर शिर्डी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि:२४/१२/२०२४- प्रतिकृल परिस्थितीत संतांनी मंदिरांची संस्कृती टिकवून ठेवली. सद्यस्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्राला जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष…

Read More
Back To Top