सोलापूरसाठी या अर्थ संकल्पात एक रुपयाचाही उल्लेख नाही

खोटा आणि भूलथापा देणारा अर्थसंकल्प सादर :- चेतन नरोटे सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०३/२०२५- आज महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर केला.निवडणुकी वेळी अनेक आश्वासने दिली होती ते सर्व भूलथापा होते हे आता सिद्ध झाले आहे कारण शेतकऱ्यांची कर्ज माफी नाही,युवकांच्या रोजगार वाढीसाठी काही नाही, महागाई कमी करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही,लाडक्या बहिणींना २१०० न देता फसविले,कित्येक वर्षे झाली राज्यातील अरबी…

Read More

सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 – महायुती सरकार चे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा सादर केलेला अर्थसंकल्प हा सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे. महायुती सरकार च्या या पहिल्या सर्वसमावेशक आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल घडविणाऱ्या या अर्थसंकल्पाचे आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने…

Read More

माढा पंढरपूर व सोलापूर साठी अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प- आमदार अभिजीत पाटील

माढा पंढरपूर व सोलापूरसाठी अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प-आमदार अभिजीत पाटील अर्थसंकल्पावर पुरोगामी विचारसरणीची छाप दिसते,पण माढा,पंढरपूर व सोलापूर साठी काय? सोलापूर जिल्ह्यासाठी एकाही मोठ्या प्रकल्पाची घोषणा नाही – ना पर्यटन, ना उद्योग,ना जलनियोजन,ना स्मारक. सोलापूर जिल्ह्याने महायुतीला कमी मतदान केले असले तरीही येथील जनता महाराष्ट्राचीच आहे.पहिल्याच अर्थसंकल्पात हा दुजाभाव दिसेल,अशी अपेक्षा नव्हती! राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते…

Read More

सर्वसामान्यांना वटवृक्षा प्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ.नीलम गोऱ्हे

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.१० मार्च २०२५ : केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे.महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण,नवे आयटी धोरण,पर्यटन धोरण,लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण,२०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी…

Read More
Back To Top