छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.24 – औरंगाबाद चे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामातंर करण्यात आलेले आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या या जिल्ह्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज…

Read More

जम्मु काश्मिरमध्ये दहशत वादाचा खात्मा करणारे भाजप सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जम्मु काश्मिर मध्ये दहशतवादाचा खात्मा करणारे भाजपचेच सरकार बहुमताने निवडुन येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जम्मु काश्मिरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे निवडुन येणारे आमदार हे भाजपलाच पाठिंबा देणार श्रीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.26 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मु काश्मिरमधील कलम 370 हटवुन येथे मोठी क्रांती केली आहे.कलम 370 हटल्यामुळे जम्मु काश्मिरमध्ये विकास होत आहे.उद्योग…

Read More
Back To Top