या षडयंत्राच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार प्रणिती शिंदे
या षडयंत्राच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे : आमदार प्रणिती शिंदे संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही : आमदार प्रणिती शिंदे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१४/०४/२०२४- काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत.मात्र संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही.त्यामुळे डॉ.बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र…
