महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.7 – छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता राहुल सोलापुरकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलही चुकीचे वक्तव्य केले आहे.महापुरुषांबद्दल…

Read More

पीपल्स एज्युकेशन सोसायटी अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची मान्यता

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची मान्यता मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित शोषित पीडित विद्यार्थ्यांकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती या शैक्षणिक संस्थेचे मुंबई,…

Read More

समाजात माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटना रोखल्या पाहिजेत त्यासाठी सरकार पोलीस, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे – ना. रामदास आठवले

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.3 –कल्याण मधील चक्कीनाका येथील 12 वर्षांच्या अल्पवयीन निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यातील दोषी आरोपींना कठोरता कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले…

Read More

बीड मधील सरपंचाची हत्या हा राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारा प्रकार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बीड मधील सरपंचाची हत्या हा राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारा प्रकार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१- सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे.या हत्याकांड व खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास जलद करावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट…

Read More

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीड येथे भेट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीड येथे भेट मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.या दरम्यान आज सकाळी बीड शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ना. रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेतली. बीड…

Read More

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 – परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलना नंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.त्यात आंदोलनात नसलेल्या कायद्याचा विद्यार्थी असणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा कोठडीत झालेला मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी.या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी.या प्रकरणी…

Read More

राजस्थानची औद्योगीक क्रांतीकडे वाटचाल होत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रायजिंग राजस्थान इंवेस्टमेंट समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती जयपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9 –प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देश विकसित राष्ट्र होत आहे.या विकासयात्रेत भारत संघ राज्याचा अविभाज्य घटक म्हणून राजस्थानही आपले योगदान देत आहे. राजस्थान चे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रायजींग राजस्थान ग्लोबल इंवेस्टमेंट समिट चे केलेले आयोजन हे राजस्थानच्या औद्योगिक…

Read More

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक आणि आर्थिक समतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१२/२०२४ – जात,धर्म,प्रांत आणि भाषेपेक्षा देश श्रेष्ठ आहे.देशावर जर संकट आले तर सर्व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुट झाले पाहिजे.आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत अशी प्रखर राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी देशात सामाजिक समता आणि…

Read More

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वारसा:रिपब्लिकन ऐक्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वारसा : रिपब्लिकन ऐक्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.यंदा 68 वा महापरिनिर्वानदिन असुन दरवर्षी प्रमाणे यंदाही महापरिनिर्वाणदिनी देशभरातुन आंबेडकरी जनता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यास चैत्यभुमी येथे कोटी कोटी संख्येने उपस्थित राहिल. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर अजुन 15 ते 20 वर्षे आपल्यात…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेत केली ही मागणी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.3 –भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संसद भवन येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.दि.5 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या…

Read More
Back To Top