सुभाषचंद्र बोस यांचे ८ अविस्मरणीय प्रेरणादायी विचार, तुमचे जीवन बदलतील

[ad_1] Subhash Chandra Bose Quotes : २३ जानेवारी हा नेताजींचा जन्मदिवस आहे. सुभाषचंद्र बोस, ज्यांना नेताजी म्हणूनही ओळखले जाते, ते भारताचे एक महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना देशसेवा करण्याची प्रेरणा दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. आणि त्यांचे विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील. नेताजींच्या काही प्रेरणादायी विचारांवर एक नजर…

Read More

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांची आणि मुलींची खास नावे

[ad_1] प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की आपले संविधान 1950 मध्ये लागू झाले. अशात, जर तुम्हाला हा दिवस खास बनवायचा असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव देशभक्तीशी संबंधित धाडसी अर्थ असलेले नाव ठेवू शकता. 26 जानेवारी रोजी जन्माला आलेल्या बाळासाठी येथ आम्ही खास नावे देत आहोत.    मुलींसाठी खास नावे  किआ : नवीन सुरुवात…

Read More

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वज फडकावण्याबाबत हे फरक जाणून घ्या

[ad_1] आपला राष्ट्रध्वज आपल्या शान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात काही फरक आहे. चला तुम्हाला अशा 3 मोठ्या फरकांबद्दल सांगतो…   15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रध्वज वरील बाजूस खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. दुसरीकडे, 26…

Read More

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस : महाभारत आणि बौद्ध काळात पण लोकतंत्र होते का?

[ad_1] Republic Day 2025 : 26 जानेवारी 1950 ला भारतात प्रजासत्ताक दिवस घोषित केला. 1947 पूर्व भारतात इंग्रजांचे शासन होते. त्या पूर्वी भारतात खूप राजवाडे वेगळे होऊन त्यावर राजांचे शासन होते. पण प्राचीन काळापासून तर मध्य काळाच्या सुरवात पर्यंत भारतात काही राज्य प्रजासत्ताक राहिले आहे. चला जाणून घेऊ या की महाभारत काळात आणि बौद्ध काळात…

Read More

Indian Army Day 2025 : भारतीय लष्कर दिन

[ad_1] Indian Army Day 2025 : १५ जानेवारी हा भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी हा दिवस सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. नवी दिल्ली आणि सर्व लष्करी मुख्यालयांमध्ये 15 जानेवारी रोजी लष्करी परेड, लष्करी प्रदर्शन आणि इतर कार्यक्रम आयोजित…

Read More

महादेव गोविंद रानडे कोण होते?

[ad_1] महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) हे एक भारतीय राष्ट्रवादी, समाजसुधारक, विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. “महाराष्ट्राचे सॉक्रेटिस” म्हणून ओळखले जाणारे रानडे यांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सुधारणांचे समर्थन केले. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशनल सोसायटीची सह-स्थापना केली, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पाठिंबा दिला आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याला चालना दिली. भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि औद्योगिकीकरणावर भर दिला.  …

Read More

Republic Day 2025 भारताच्या राष्ट्रध्वजावर 10 वाक्ये

[ad_1] देशाचा ध्वज त्याच्या स्वराज्याचे प्रतिनिधित्व करतो. अनेक वर्षे राजेशाही आणि नंतर आक्रमक आणि इंग्रजांच्या गुलामगिरीत राहून भारत स्वातंत्र्याकडे वाटचाल करत असताना एका ध्वजाने संपूर्ण देशात एकतेची लाट निर्माण केली. ज्यांनी लोकांमध्ये बंधुभाव वाढवण्याचे यशस्वी कार्य केले. भारताचा वर्तमान ध्वज 22 जुलै 1947 रोजी अनेक बदलांनंतर स्वीकारण्यात आला. तेव्हापासून ते आपल्या देशाच्या आणि नागरिकांच्या सन्मानाचे…

Read More

राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा 2025 Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi

[ad_1] Rajmata Jijau Jayanti Wishes In Marathi महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताड्यावर केला प्रहार त्या थोर राजमाता जिजाऊला मानाचा मुजरा   राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…   जिजाऊ यांची गौरव गाथा त्यांच्या चरणी माझा माथा.. स्वराज्यप्रेरिक राजमाता जय भवानी… जय शिवाजी… जय जिजाऊ   स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता धन्य…

Read More

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

[ad_1] Lal Bahadur Shastri Death Anniversary: भारताचे दुसरे पंतप्रधान आणि 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे लाल बहादुर शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 रोजी निधन झाले होते. स्वच्छ प्रतिमेसाठी आणि साधेपणासाठी ओळखले जाणारे शास्त्री यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर 9 जून 1964 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते सुमारे 18 महिने…

Read More

Lal Bahadur Shastri Death Anniversary:लाल बहादुर शास्त्री पुण्यतिथी

[ad_1] जाणून घ्या लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनाबद्दल काही खास   1. देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. वयाच्या अवघ्या दीडव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या आईने कुटुंबाची काळजी घेतली. 2. काही काळानंतर शास्त्री अभ्यासासाठी वाराणसीला गेले आणि तेथे त्यांनी पुढील शिक्षण…

Read More
Back To Top