माविआ सरकार मध्ये फडणवीसांना अटक करण्याचा प्रयत्न, परमबीर सिंह यांचा दावा
[ad_1] मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी नवा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी मोठा आरोप केला.एका निवेदनात परमबीर सिंग यांनी म्हटले आहे की, अत्यंत धक्कादायक बाबी माझ्या निदर्शनास आल्या आहेत की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इतकेच नाही तर त्यांनी मला अटक करण्याचा प्रयत्न केला आहे….
