admin

आपल्या घराला वाईट शक्तिपासून वाचवण्यासाठी मागील भागाच्या भिंतीवर लावा या वस्तु

[ad_1] घरात जर नेहमी कलह-क्लेश होत असेल तर याचे कारण आहे घरात असलेली नकारात्मक शक्ति असेल? यामुळे आपल्याला जीवनात रोज समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही या समस्येने पीडित असाल तर आज जाणून घेवूया या माहितीतून आपल्या घराला वाईट शक्तिपासून कसे वचावावे. वास्तुशास्त्रनुसार घराचा प्रत्येक कोपरा महत्वाचा असतो. मग तो घराचा पुढचा भाग असुद्या किंवा…

Read More

साप्ताहिक राशीफल 19 ते 25 ऑगस्ट 2024

[ad_1] मेष : तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन येत राहणार आहे. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता…

Read More

मेरठ मध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपीला अटक

[ad_1] मेरठमधील सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील हाट बाजारमध्ये एका तरुणाने घराबाहेर झोपलेल्या दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. मुलीला घेऊन जात असल्याचे पाहून तिचे कुटुंबीयांनी पाठलाग केल्यावर आरोपींनी तिला नाल्यात फेकून दिले. लोकांनी मुलीला बाहेर काढले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबा सोबत झोपलेल्या एका 2 वर्षाच्या…

Read More

जम्मू सीमेजवळील हल्ल्यांमध्ये नवा पॅटर्न, हल्लेखोर काही वेळातच होतात बेपत्ता – ग्राऊंड रिपोर्ट

[ad_1] जम्मूमध्ये अलीकडच्या काळात कट्टरतावाद्यांचे अनेक हल्ले झाले आहेत. 9 जून : रियासी 11 जून : कठुआ 7 जुलै : राजौरी 8 जुलै : कठुआ 9 जुलै : डोडा ही अशाच काही हल्ल्यांची यादी.   सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याची तयारी करत आहे. पण नेमकी गेल्या काही दिवसांतच हल्ल्यांमध्ये वाढ…

Read More

महिला टी-20 विश्वचषक फक्त बांगलादेशातच होणार? जय शाहने भारतात यजमानपद नाकारले

[ad_1] महिला T20 विश्वचषक: बांगलादेशातील राजकीय अशांतता दरम्यान, बीसीसीआयने ऑक्टोबरमध्ये भारतात आगामी महिला T20 विश्वचषक आयोजित करण्याचा आयसीसीचा प्रस्ताव नाकारला आहे. आयसीसी 20 ऑगस्टला अंतिम निर्णय घेऊ शकते. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी आता श्रीलंका आणि यूएई हे संभाव्य पर्याय शिल्लक आहेत.   बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “त्यांनी (आयसीसी) आम्हाला विचारले आहे…

Read More

देशभक्तीवर गीत गाणाऱ्या एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला, खुर्चीवरून पडून प्राण गमावले

[ad_1] गुजरातमधून एक मोठे प्रकरण समोर आले आहे. एका कार्यक्रमात देशभक्तीपर गीत गाणाऱ्या एका महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खुर्चीवरून जमिनीवर पडल्या. स्थानिक लोकांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   ही घटना कच्छ जिल्ह्यातील भुज शहरातील प्रमुच्छस्वामी नगरमध्ये घडली. येथे वृक्ष…

Read More

कोईम्बतूरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

[ad_1] तामिळनाडूच्या कोइम्बत्तूर मध्ये एका महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  कोईम्बत्तूर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास ती डीन ऑफिसच्या वाहन पार्क करताना तिथे आरोपीने तिचा विनयभंग केला. ती घाबरली आणि आरडाओरड करू लागली. आरोपीने तिथून पळ काढला.पीडित तरुणी आपल्या…

Read More

स्मार्ट वॉचने Heart Rate मोजताना या 7 चुका करु नका, ताण वाढेल

[ad_1] आजकाल स्मार्ट वॉच वापरण्याची क्रेझ वाढले आहे कारण यात केवळ वेळ पाहण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही केला जातो. यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हृदय गती निरीक्षण. पण हृदय गती मोजताना काही चुका केल्याने रीडिंग चुकीचे होते हे तुम्हाला माहीत आहे का? या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या चुका टाळून तुम्ही…

Read More

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण : हॉस्पिटलमधला हिंसाचार आणि काही अनुत्तरित प्रश्न

[ad_1] कोलकात्यामधल्या आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली.त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनं सुरू आहेत. आरजी कर मेडिकल कॉलेजमध्येही बुधवारी (14 ऑगस्ट) आंदोलनं करण्यात आली. पण, यात घडलेल्या एका घटनेनं प्रकरण आणखीच चिघळलेलं आहे.   महिला संघटना आणि नागरी संघटनांच्या लोकांनी 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 'रिक्लेम द…

Read More

या गावात घर बांधण्यापूर्वी कडुलिंब लावण्याची परंपरा, आतापर्यंत 1500 झाडे लावण्यात आली

[ad_1] राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातील निंबाहेरा तहसीलच्या उनखलिया गावात घर बांधण्यापूर्वी कडुलिंबाचे झाड लावण्याची परंपरा आहे. तसेच ही परंपरा 70 वर्षांपासून सुरू असून यानिमित्ताने गावाभोवती 1500 हून अधिक कडुलिंबाची झाडे लावण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी या गावाजवळ गंभीरी नदी होती, गावातल्या गल्ल्या अरुंद होत्या, उन्हाळ्यात जमीन गरम असायची आणि उष्ण वाऱ्याबरोबर धूळ उडत राहायची. पण आजकाल…

Read More
Back To Top