EY कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांची "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त
[ad_1] पुण्यात कामाच्या तणावामुळे एका 26 वर्षाच्या सीए चा दुर्देवी मृत्यू झाला. संदर्भ देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू” या विषयावर चिंता व्यक्त केली.या प्रकारणांनंतर मोदी सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तर या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना केली व्यक्त केली आहे….
