Terror attack in Pahalgam पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले
[ad_1] Mumbai News: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या २८ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र सरकार या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह परत आणत आहे. ALSO READ: Terror attack in Pahalgam मुख्यमंत्री फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली मिळालेल्या माहितनुसार पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह महाराष्ट्रातील त्यांच्या घरी परत आणण्याची तयारी सरकारने…
